शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लग्नाच्या काही तासांनंतरच नवरदेवाचा मृत्यू, कार सजवायला नेताना झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 15:19 IST

ही घटना मंगळवारी दुपारी अटेरा पोसरा हायवेवर किन्नोठा गावाजवळ घडली. नवदेवाच्या घरी ही बातमी समजली तेव्हा सर्वांना धक्का बसला. 

आधीच कोरोनाने थैमान घातलं असताना वेगवेगळ्या ठिकाणाहून अपघाताच्या दुर्दैवी घटना समोर येत आहेत. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात लग्नाच्या दिवशी घरावर दु:खाचं सावट पसरलं. इथे नवरीला सार करण्यासाठी कार सजवण्यासाठी नवरेदव कार घेऊन गेला आणि त्याच्या कारचा अपघात झाला. ज्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी अटेरा पोसरा हायवेवर किन्नोठा गावाजवळ घडली. नवदेवाच्या घरी ही बातमी समजली तेव्हा सर्वांना धक्का बसला. 

भिंडच्या कृष्णा कॉलनीमध्ये राहणाऱ्या सोनू वाल्मिकीचं लग्न मुरेना जिल्ह्यातील पोसराच्या कन्नोठ गावात ठरलं होतं. घरातून सोमवारी वरात कन्नोठला गेली होती. सर्व रितीरिवाजाप्रमाणे लग्न पार पाडलं. पण नवरी सार करणार त्याआधी सोनू म्हणजेच नवरदेव आपल्या आत्याचा मुलगा अरूण(२०), अर्जुन(२२), मनीष (१८), भाओजी राज(२६) यांच्यासोबत कार सजवण्यासाठी पोरसा येथे गेला होता.

कार ड्रायव्हर वीरेंद्र चालवत होता. हे लोक गावातून बाहेर पडून हायवेवर आले इतक्यात एका कारला ओव्हरटेक करताना कारवरील कंट्रोल सुटला आणि कार अनियंत्रित होऊन विजेच्या खांबाला जाऊन भिडली. ही टक्कर इतकी जोरात होती की, कारचं मोठं नुकसान झालं. कारमधील सर्व लोक जखमी झाले.

दरम्यान रस्त्याने जात असलेल्या लोकांनी लगेच या घटनेची माहिती १०० नंबर डायल करून दिली. ज्यानंतर सर्वांना स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, सोनूची स्थिती गंभीर होती. त्यामुळे त्याला नंतर ग्वालिअरला रेफर करण्यात आलं. मात्र, त्याने रस्त्यातच शेवटचा श्वास घेतला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशAccidentअपघातmarriageलग्न