शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

आम्ही साधू-संतांसोबत, भव्य राम मंदिर बांधणार - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 14:48 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) अध्यक्ष अमित शहा आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'भारत की मन की बात' अभियानाला सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) अध्यक्ष अमित शहा आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'भारत की मन की बात' अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजपा देशातील लोकांची मतं जाणून घेणार आणि आपला संकल्प तयार करणार आहे. 

यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य केले. "कोर्टात राम मंदिराच्या विषयावर युक्तीवाद सुरु आहे. तरी सुद्धा अयोध्येतील 1993 मध्ये अधिग्रहण केलेली जमीन भाजपा सरकारने रामजन्मभूमी न्यासाला देण्याचा निर्णय घेतला आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. आम्ही साधू आणि संतांसोबत असून अयोध्येत भव्य राम मंदिर बांधणार आहोत. त्यामुळे विरोधकांनी यामध्ये अडथळा आणू नये", असे अमित शहा यांनी सांगितले.  

याचबरोबर, "पाच वर्षांसाठी सरकारचा कार्यकाळ असतो. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशाची स्थिती बदलून टाकली. पंतप्रधानांच्या दूरदर्शी धोरणामुळे देशातील दीर्घकालीन विकासाची पायाभरणी झाली आहे. आज जगाला भारताबद्दल आदर आहे", असेही अमित शहा म्हणाले.

 

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपा