शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

समता-सदभावनेच्या शपथेने ग्राम उदय अभियानाचा प्रारंभ

By admin | Updated: April 15, 2016 23:48 IST

बेळगाव ढगा, विल्होळी, गौळाणेसह दहा गावांचा समावेश

बेळगाव ढगा, विल्होळी, गौळाणेसह दहा गावांचा समावेशनाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ग्राम उदय से भारत अभियानाचा शुभारंभ नाशिक तालुक्यातील दहा गावांमध्ये अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या हस्ते समता व सद्भावनेची शपथ देऊन करण्यात आला. बेळगाव ढगा येथे या समता व सद्भावना शपथेचे आयोजन करण्यात आले होते.गोवर्धन गटातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणेअंतर्गत कामांचे भूमिपूजन व ग्राम उदय से भारत उदय अभियानाचा शुभारंभ या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी बेळगाव ढगा हे गाव दत्तक घेतले असून, गावातील ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक शाळा, स्मशानभूमी, पशुसंवर्धन दवाखाना आदि विविध विकासकामे सुरू आहेत. काही पूर्ण झाली आहेत. काही कामांचा शुभारंभ करण्यात आला. बेळगाव ढगा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीचे औचित्य साधून ग्राम उदय से भारत उदय अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अध्यक्ष विजयश्री चुंबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मनोेगत व्यक्त केले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी, रत्नाकर चुंबळे, तुकाराम खांडबहाले, वामन चुंबळे, बाजीराव चुंबळे, उपअभियंता संजय पवार, शाखा अभियंता मधुकर लांबे, सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर गोवर्धन गटातील गौळाणे, आंबेबाहुला, विल्होळी, पिंपळद, जातेगाव, तळेगाव, बेळगाव ढगा, महिरावणी, दुडगाव या गावांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी आयोजित अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)फोटो एनएसके इडीटवर टाकला आहे.