शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

खाद्यसंस्कृतीवर सरकारचे निर्बंध नसतील : सिंह

By admin | Updated: June 14, 2017 03:49 IST

कत्तलींसाठी गुरांच्या विक्रीवर केंद्राने घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ मिझोरामच्या ऐझवाल शहरात शेकडो लोक रस्त्यावर उतरल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह

ऐझवाल : कत्तलींसाठी गुरांच्या विक्रीवर केंद्राने घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ मिझोरामच्या ऐझवाल शहरात शेकडो लोक रस्त्यावर उतरल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सरकार कोणाच्याही जेवणात वा खाद्यसंस्कृतीत ढवळाढवळ करणार नाही, असे मंगळवारी स्पष्ट केले. गुरांच्या विक्रीवरील नव्या नियमांविरुद्ध स्थानिकांनी केलेल्या निदर्शनांबाबत पत्रकारांनी सिंह यांना छेडले असताना त्यांनी वरील उत्तर दिले. सिंह यांच्यासोबत उपस्थित असलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही सरकार लोकांच्या अन्नाच्या निवडीवर कोणतेही निर्बंध लादणार नसल्याचे सांगितले. कोणी काय खावे हे ठरविण्याच्या आपल्या अधिकारावर निर्बंध घालण्याचा केंद्राचा प्रयत्न असून, आम्ही त्याविरुद्ध लढत आहोत, अशा पोस्ट निदर्शकांनी समाजमाध्यमांवर टाकल्या आहेत. ईशान्येकडील राज्यात गोमांस हे मुख्य अन्न असून, गुरांच्या विक्रीवरील नवे नियम जारी झाल्यापासून राज्यात ठिकठिकाणी ऐझवालसारखी आंदोलने होत आहेत.