शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सरकार म्हणते, लसीमुळे कोणाचाही मृत्यू नाही, ३.८१ लाखांपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 06:58 IST

नितीन अग्रवाल - नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेत तीन दिवसांत देशात ३.८१ लाखांपेक्षा जास्त लोकांना लस दिली गेली ...

नितीन अग्रवाल -नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेत तीन दिवसांत देशात ३.८१ लाखांपेक्षा जास्त लोकांना लस दिली गेली आहे. या लसीच्या दुष्परिणामांवरून शंका मात्र थांबायला तयार नाहीत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी या शंका स्पष्ट फेटाळल्या. लसीकरणामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या निखालस खोट्या असल्याचे सरकारने सांगितले.गुलेरिया म्हणाले की, लसीचे किरकोळ दुष्परिणाम होऊ शकतील, पण त्यामुळे घाबरायचे कारण नाही. कोणत्याही ओषधाची काही ॲलर्जिक रिएक्शन होऊ शकते. लसीमुळे शरीरात हलकी वेदना, लस टोचली तेथे थोडीशी सूज, हलका ताप येऊ शकतो. लसीकरणाच्या सोमवारी तिसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ३.८१ लाखांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली गेली. सोमवार एकूण १,४८,२६६ लोकांना लस दिली गेली. सर्वात जास्त ३६,८८८ लोकांना कर्नाटकात आणि २२,५७९ जणांना ओदिशात लस दिली गेली. दिल्लीत लस घेणाऱ्यांची संख्या ३,१११ होती.मुरादाबादमध्ये लस घेतल्यानंतर एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्याच्या शवविच्छेदन अहवालानंतर रुग्णालय प्रशासनाने हा मृत्यू लसीच्या दुष्परिणामामुळे नाही तर हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे म्हटले. मंत्रालयाने कर्नाटकातील बेल्लारीत एकाचा झालेला मृत्यू लसीच्या दुष्परिणामामुळे झाल्याचा इन्कार केला.

५८० जणांना तक्रारीतीन दिवसांत लसीकरण झालेल्यांतील एकूण ५८० जणांना गंभीर त्रास झाला; परंतु बहुसंख्य जणांना काही तासांनंतर जाण्याची परवानगी दिली गेली. एकूण सात जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यात दिल्ली, उत्तराखंड आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी एकेक आणि कर्नाटकमध्ये दोन जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले गेले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसGovernmentसरकारdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या