शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Lockdown : 30 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना मिळणार मोठी 'भेट'? सरकार लवकरच करू शकतं घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 20:54 IST

ज्या कर्मचाऱ्यांची ग्रॉस सॅलरी 30,000 रुपये आहे. त्यांना ईएसआय कव्हरेजचा  फायदा मिळेल. ईएसआयसी योजनेत आजारी पडल्यानंतर सॅलरी प्रोटेक्शनही दिले जाते.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने आता ईएसआय योजनेचा विस्तार करण्याची तयारी सुरू केली आहेजास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना मेडिकल आणि कॅश बेनिफिट देण्याच्या उद्देशाने सरकार ईएसआयसीअंतर्गत कव्हरेजची सीमा वाढवू शकतेयासंदर्भात कामगार मंत्रालयाने अर्थमंत्र्यांना हा प्रस्ताव पाठवला आहे

नवी दिल्ली :  कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी देशात सुरू असलेल्या लॉकडाउनदरम्यान सामान्य नागरिकांना आधार म्हणून सरकार सातत्याने पावले उचलत आहे. यातच केंद्र सरकारने आता ईएसआय योजनेचा विस्तार करण्याची तयारी सुरू केली आहे. 'सीएनबीसी आवाज'च्या सूत्रांनुसार कमी पगार असणाऱ्या जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना मेडिकल आणि कॅश बेनिफिट देण्याच्या उद्देशाने सरकार ईएसआयसीअंतर्गत कव्हरेजची सीमा वाढवू शकते. यासंदर्भात कामगार मंत्रालयाने कव्हरेजसाठी कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या पगाराची मर्यादा वाढवण्यासंदर्भात अर्थ मंत्रालयाला प्रस्ताव सादर केला आहे. 

30 हजार रुपयांपर्यंत पगार असणाऱ्यांना मिळणार फायदा - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या कव्हरेजसाठी पगाराची सीमा वाढविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. कामगार मंत्रालयाने अर्थमंत्र्यांना हा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावानुसार पगाराची सीमा 21000 रुपयांवरून 30,000 रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी, असे म्हटले आहे.

आणखी वाचा - 'अशी' आहे रियाज नायकूच्या खात्म्याची 'इनसाइट स्टोरी'; भुयारातून करायचा ये-जा, जवानांनी तेथेच खोदली कबर

ज्या कर्मचाऱ्यांची ग्रॉस सॅलरी 30,000 रुपये आहे. त्यांना ईएसआय कव्हरेजचा  फायदा मिळेल. ईएसआयसी योजनेत आजारी पडल्यानंतर सॅलरी प्रोटेक्शनही दिले जाते. या योजनेचा विस्तार केल्याने कंपन्यांवरील ओझे हलके होईल. एवढेच नाही, तर लॉकडाउनमध्ये आवश्यक मेडिकल कव्हरचे ओझेही कमी होईल. सध्या जवळपास 12.50 लाखा कंपन्यांना फायदा मिळत आहे.

ज्यांचे मासिक वेतन 21 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे कमितकमी 10 कर्मचारी असलेल्या कंपनीमध्ये काम करतात, अशा सर्वकर्मचाऱ्यांना ईएसआय योजनेचा लाभ मिळतो. यापूर्वी 2016पर्यंत मासिक वेतनाची मर्यादा 15 हजार रुपये एवढी होती. ती 1 जनवरी, 2017पासून 21 हजार रुपये एवढी करण्यात आली आहे.

आणखी वाचा - CoronaVirus, LockdownNews: लॉकडाउनचं उल्लंघन करणाऱ्यांना उघडं करून मारतोय 'ड्रग लॉर्ड' अल चापोचा मुलगा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारीGovernmentसरकार