शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

संसदीय व्यवस्थेवर सरकार हल्ले करतेय : सोनिया गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 03:51 IST

नवी दिल्ली : मोदी सरकार संसदीय व्यवस्थेवर हल्ले करून लोकशाही संस्थांना दुबळे करीत आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : मोदी सरकार संसदीय व्यवस्थेवर हल्ले करून लोकशाही संस्थांना दुबळे करीत आहे. मोदी सरकार अहंकारी असून त्याची सावली संसदीय लोकशाहीवर पडल्याचे दिसते, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सरकारवर हल्ला चढवला.त्या म्हणाल्या की, भ्रष्टाचार, मंत्र्यांकडून पदाचा होत असलेला दुरुपयोग आणि संरक्षण साहित्य खरेदीचे प्रश्न विचारले जातील व उत्तरे द्यावी लागतील. त्यामुळेच सरकार संसदेलाच टाळत आहे.सोनिया गांधी म्हणाल्या की, सदोष जीएसटीसाठी मोदी अर्ध्या रात्री संसदेचे विशेष अधिवेशन बोलवतात. परंतु, आज संसदेला तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. बेकारी वाढत आहे, महागाईने कळस गाठला आहे, निर्यात घटली आहे व जीएसटीमुळे लोक त्रासून गेले आहेत. नोटाबंदीमुळे लोकांच्या जखमांवर मीठ चोळले गेले आहे. आमचे पंतप्रधान मोठ्या घोषणा करून खोट्या आश्वासनांनी लोकांनी फसवणूक करीत आहेत. वस्तुस्थिती ही आहे की मोदी यांच्या या उपायांचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही.>जेटली यांचे सोनियांना प्रत्युत्तरसोनिया गांधी यांच्या या आरोपांना अर्थमंत्री अरूण जेटली यांनी उत्तर देताना २०११ मध्ये संसद अधिवेशनाला विलंब झाला होता कारण निवडणुकीच्या तारखा त्याचवेळी आल्या होत्या, असे म्हटले. निवडणुकांमुळे यापूर्वीही अनेकवेळा संसदेचे अधिवेशन पुढे ढकलले गेले होते. संसदेचे अधिवेशन सुरू होईल तेव्हा काँग्रेसचे खरे रूप उघड होईल, असे जेटली म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपा