शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

संसदीय व्यवस्थेवर सरकार हल्ले करतेय : सोनिया गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 03:51 IST

नवी दिल्ली : मोदी सरकार संसदीय व्यवस्थेवर हल्ले करून लोकशाही संस्थांना दुबळे करीत आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : मोदी सरकार संसदीय व्यवस्थेवर हल्ले करून लोकशाही संस्थांना दुबळे करीत आहे. मोदी सरकार अहंकारी असून त्याची सावली संसदीय लोकशाहीवर पडल्याचे दिसते, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सरकारवर हल्ला चढवला.त्या म्हणाल्या की, भ्रष्टाचार, मंत्र्यांकडून पदाचा होत असलेला दुरुपयोग आणि संरक्षण साहित्य खरेदीचे प्रश्न विचारले जातील व उत्तरे द्यावी लागतील. त्यामुळेच सरकार संसदेलाच टाळत आहे.सोनिया गांधी म्हणाल्या की, सदोष जीएसटीसाठी मोदी अर्ध्या रात्री संसदेचे विशेष अधिवेशन बोलवतात. परंतु, आज संसदेला तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. बेकारी वाढत आहे, महागाईने कळस गाठला आहे, निर्यात घटली आहे व जीएसटीमुळे लोक त्रासून गेले आहेत. नोटाबंदीमुळे लोकांच्या जखमांवर मीठ चोळले गेले आहे. आमचे पंतप्रधान मोठ्या घोषणा करून खोट्या आश्वासनांनी लोकांनी फसवणूक करीत आहेत. वस्तुस्थिती ही आहे की मोदी यांच्या या उपायांचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही.>जेटली यांचे सोनियांना प्रत्युत्तरसोनिया गांधी यांच्या या आरोपांना अर्थमंत्री अरूण जेटली यांनी उत्तर देताना २०११ मध्ये संसद अधिवेशनाला विलंब झाला होता कारण निवडणुकीच्या तारखा त्याचवेळी आल्या होत्या, असे म्हटले. निवडणुकांमुळे यापूर्वीही अनेकवेळा संसदेचे अधिवेशन पुढे ढकलले गेले होते. संसदेचे अधिवेशन सुरू होईल तेव्हा काँग्रेसचे खरे रूप उघड होईल, असे जेटली म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपा