शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गावात यज्ञाचे आयोजन; 4-5 हजारांच्या गर्दीत हत्ती बिथरला, तिघांना चिरडून ठार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 21:24 IST

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

गोरखपूर:उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गावात यज्ञ आणि कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आकर्षक करण्यासाठी हत्ती आणले होते. यावेळी अचानक हत्ती बिथरला आणि त्याने कार्यक्रमात तांडव केला. जो समोर येईल त्याला हत्तीने चिरडले, या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.

नदीच्या काठावर वसलेल्या दिहजवळ आयोजित यज्ञाला गावातील 5 ते 6 हजार लोक पोहोचल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. यावेळी दोन हत्तींना आणल होते. गावातील महिला यज्ञानंतर हत्तीला प्रसाद खाऊ घालत होत्या, एक हत्ती बिथरला. त्याने कौशल्या देवी (50 वर्षे), त्यांचा चार वर्षांचा नातू कृष्णा आणि गावातील महिला कांती देवी (55 वर्षे) यांना चिरडून टाकले. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. 

हत्तीचे उग्र रूप पाहून तेथे गोंधळ उडाला. यानंतर हत्ती शेताकडे धावला. या घटनेबाबत गोरखपूरच्या एसडीएम सदर नेहा बंधू सिंह यांनी सांगितले की, दोन महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला आहे. इतरही अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्या उपचारासाठी वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर हत्तीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी