शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गावात यज्ञाचे आयोजन; 4-5 हजारांच्या गर्दीत हत्ती बिथरला, तिघांना चिरडून ठार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 21:24 IST

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

गोरखपूर:उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गावात यज्ञ आणि कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आकर्षक करण्यासाठी हत्ती आणले होते. यावेळी अचानक हत्ती बिथरला आणि त्याने कार्यक्रमात तांडव केला. जो समोर येईल त्याला हत्तीने चिरडले, या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.

नदीच्या काठावर वसलेल्या दिहजवळ आयोजित यज्ञाला गावातील 5 ते 6 हजार लोक पोहोचल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. यावेळी दोन हत्तींना आणल होते. गावातील महिला यज्ञानंतर हत्तीला प्रसाद खाऊ घालत होत्या, एक हत्ती बिथरला. त्याने कौशल्या देवी (50 वर्षे), त्यांचा चार वर्षांचा नातू कृष्णा आणि गावातील महिला कांती देवी (55 वर्षे) यांना चिरडून टाकले. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. 

हत्तीचे उग्र रूप पाहून तेथे गोंधळ उडाला. यानंतर हत्ती शेताकडे धावला. या घटनेबाबत गोरखपूरच्या एसडीएम सदर नेहा बंधू सिंह यांनी सांगितले की, दोन महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला आहे. इतरही अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्या उपचारासाठी वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर हत्तीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी