शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

कृषिमूल्य आयोगाची नेमणूक करून त्याला घटनात्मक दर्जा द्या- अण्णा हजारे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 5:36 PM

सरकारनं ठोस निर्णय घेतल्यास विचार करू, फक्त आश्वासनं नको, ठोस निर्णय घ्या, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले आहेत.

नवी दिल्ली- सरकारनं ठोस निर्णय घेतल्यास विचार करू, फक्त आश्वासनं नको, ठोस निर्णय घ्या, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले आहेत. कृषिमूल्य आयोगाची नेमणूक करा, कृषिमूल्य आयोगाला घटनात्मक दर्जा द्या. आश्वासनांच्या पूर्ततेबाबत लेखी लिहून द्या. कृषिमूल्य आयोग राष्ट्रपतींच्या कक्षेत आणा, अशा मागण्याही अण्णांनी केल्या आहेत. रामलीलावर अण्णांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यावेळी ते बोलत होते.शेतकरी, मजुरांच्या आर्थिक सुरक्षेची हमी द्या. 60 वर्षांच्या वरच्या शेतक-यांना 5 हजार पेन्शन मिळालीच पाहिजे. सरकारचं आयात व निर्यात धोरण चुकीचं आहे. निर्यात वाढवण्याचं धोरण राबवलं पाहिजे. इस्रायलसारखा विचार करायला शिका. बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा असल्यास गावाकडे लक्ष्य केंद्रित केलं पाहिजे. शेतीतील उत्पादन वाढवण्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. लोकशाहीत काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनीही शिरकाव केला आहे. त्याला आळा घालायला हवा, असंही अण्णा हजारे म्हणाले आहेत.    

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे