शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला सोडण्यासाठी घरचे गेले स्टेशनवर; अन् संधीचा फायदा घेत मुलगी प्रियकरासोबत गेली पळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 13:10 IST

बिहारमधील जमुई जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : बिहारमधील जमुई जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे मलयपूर पोलीस स्टेशन हद्दीतील केरीबाग टोला येथील एका कुटुंबातील सदस्य आपल्या मुलाला स्टेशनवर सोडण्यासाठी गेले असता मुलीने धक्कादायक कृत्य केले. दरम्यान, संधी मिळताच त्यांची मुलगी प्रियकरासह पळून गेली. याप्रकरणी बेपत्ता मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे.

संबंधित मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या अर्जात म्हटले, माझा मुलगा ८ जानेवारीला निघाला होता आणि आम्ही त्याला सोडण्यासाठी मलयपूर रेल्वे स्टेशनवर गेलो होतो. संध्याकाळी 7 वाजता आमच्या मुलाला बलिया-सियालदह एक्स्प्रेसमध्ये बसवून आम्ही घरी परतलो तेव्हा आम्हाला आमची मुलगी घरातून बेपत्ता असल्याचे दिसले. आम्ही तिचा खूप शोध घेतला, पण ती काही सापडली नाही.

प्रियकराच्या घरच्यांविरूद्ध FIR दाखल वडिलांनी सांगितले की, अधिक चौकशी केल्यावर कळले की, माझ्याच गावातील कार्तिक मांझी यांचा मुलगा सूरज मांझी याने माझ्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. दोघांचे प्रेमप्रकरण अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. यानंतर ती तिच्या प्रियकरासह पळून गेल्याचे उघड झाले. बेपत्ता मुलीच्या वडिलांनी या प्रकरणात कार्तिक मांझी, त्यांची पत्नी सुमा देवी, बटू मांझी आणि इतरांवर लग्नाच्या उद्देशाने आपल्या मुलीचे अपहरण केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. मलयपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख वीरभद्र सिंग यांनी सांगितले की, अर्जाच्या प्राथमिक माहितीवरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmarriageलग्न