शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

खुशखबर... सरकारी कर्मचाऱ्यांना पाडव्याआधीच गिफ्ट, पगारात झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 7:17 AM

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करून तो ३४ टक्के करण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने त्यांना पाडव्याआधीच गिफ्ट दिले आहे. यंदाच्या १ जानेवारीपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणाऱ्या या निर्णयाचा देशभरातील १.१६ कोटी केंद्रीय कर्मचारी व पेन्शनरांना फायदा होणार आहे. राज्य सरकारनेही गोड बातमी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावरील महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली. २८ टक्क्यांवरून तो  ३१ टक्के इतका करण्यात आला आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरात ४७.६८ लाख केंद्रीय कर्मचारी व ६८.७२ लाख पेन्शनर आहेत. त्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल. महागाई भत्त्यापोटी केंद्र सरकारचे ९५,४४.५० कोटी रुपये खर्च होणार आहेत. 

n देशात कोरोनाच्या साथीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. ही साथ रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी केंद्र सरकारला प्रचंड खर्च करावा लागला. 

n त्यामुळे तिजोरीवर मोठा ताण पडला. त्याच्या परिणामी महागाई भत्ता देणे स्थगित करण्याचा, तसेच या भत्त्यात १७%वरून २८%पर्यंत वाढ करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. 

कोरोना साथीमुळे १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२०, १ जानेवारी २०२१ रोजी द्यावयाचे तीन हप्ते केंद्र सरकारने गोठविले होते.

राज्य कर्मचाऱ्यांचा फायदा असा...

सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सात टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. हा दर १८९ टक्क्यांवरून १९६ टक्के इतका करण्यात आला आहे. मार्च २०२२ च्या वेतनासोबत ही वाढ रोखीने देण्यात येणार आहे. 

n कोरोना काळात केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठविला होता. n महागाई भत्त्याची वाढ १ जुलै २०२१पासून थकबाकीसह मार्च २०२२च्या वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश राज्याच्या वित्त विभागाने जारी केले आहेत. n त्याशिवाय १ जुलै २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या तीन महिन्यांच्या कालावधीतील ११ टक्के महागाई भत्त्याच्या वाढीच्या थकबाकीची रक्कम मार्च २०२२च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Governmentसरकार7th Pay Commissionसातवा वेतन आयोगInflationमहागाई