शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

गडकरींचं नवतंत्रज्ञान, चालकानं दारू प्यायल्यास गाडीचं इंजिनच सुरू होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 19:28 IST

रस्ते अपघात वाढत असून त्यासंदर्भात सरकारचे धोरण, याबाबत राज्यसभेत उत्तर देताना गडकरींनी नव तंत्रज्ञानाची माहिती दिली.

नवी दिल्ली - केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या कामामुळे चर्चेत असतात. रस्तेबांधणी असो किंवा परिवहन विभागातील काही निर्णय असो, गडकरींचं कामच बोलतंय. गडकरी यांच्या कामाचा झपाटा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास ही त्यांच्या कामाची शैली आहे. यापूर्वी 8 वी नापास तरुणही चारचाकी गाडीचा परवाना मिळवू शकतील, हा निर्णय घेऊन त्यांनी देशातील लाखो तरुणांना रोजगार दिला आहे. त्यांच्या या निर्णयाचे मोठं कौतुकही झालं. त्यानंतर आता गडकरींनी संसदेत एका प्रश्नावर उत्तर देताना, अपघात कमी करण्यासाठीही नवीन तंत्रप्रणालीचा वापर करत असल्याचे म्हटले. 

रस्ते अपघात वाढत असून त्यासंदर्भात सरकारचे धोरण, याबाबत राज्यसभेत उत्तर देताना गडकरींनी नव तंत्रज्ञानाची माहिती दिली. वाहन चालकाने सीटबेल्ट न घातल्यास पोलीस नियंत्रण कक्षाला त्याची माहिती आपोआप मिळेल, अशी व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचंही गडकरींनी सांगितले. तसेच दारू प्यायल्यानेच सर्वाधिक अपघात होतात. त्यामुळे दारू प्यायल्यानंतर गाडीचे इंजिनच सुरू होणार नाही, अशीही यंत्रप्रणाली गाडीत बसविण्यात येणार असल्याचे गडकरींनी सांगितले. तसेच, गाडीचे टायर बनविण्यासाठी रबरासोबतच सिलिकॉनचाही वापर अमेरिका आणि पाश्चात्य देशांमध्ये केला जातो. तर, नायट्रोजनचाही उपयोग या टायरांच्या निर्मित्तीसाठी होतो, त्यामुळे टायर गरम होण्याचं प्रमाण अत्यल्प असते. आपल्या देशात गाडीचे टायर फुटूनही अनेक अपघात होतात. त्यामुळे याप्रणालीच्या टायरचा वापर करण्याचंही विचाराधीन असल्याचे गडकरी यांनी म्हटले. 

दरम्यान, यमुना एक्स्प्रेस महामार्गावर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यसभेत विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना गडकरी यांनी या नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRajya Sabhaराज्यसभाcarकारAccidentअपघात