शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

लंडनमधून भारतीय परराष्ट्र मंत्रालयावर टीका करणाऱ्या राहुल गांधींना जयशंकर यांनी फटकारले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 19:31 IST

Rahul Gandhi Vs S.Jaishankar परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अज्ञात युरोपीय नोकरशाहांच्या हवाल्याने भारतीय परराष्ट्र सेवेबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अज्ञात युरोपीय नोकरशाहांच्या हवाल्याने भारतीय परराष्ट्र सेवेबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लंडनमधील एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी काही युरोपियन नोकरशाहांच्या हवाल्याने भारतीय परराष्ट्र सेवा बदलली आहे, ती अहंकारी झाली आहे, अशी टीका केली होती.

राहुल गांधीनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना एस. जयशंकर म्हणाले की, भारतीय परराष्ट्र मंत्रालयामध्ये झालेला बदल आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. हो भारतीय परराष्ट्र मंत्रालय बदललं आहे. ते सरकारच्या आदेशांचं पालन करते. ते दुसऱ्यांच्या तर्कांना विरोध करते. याला अहंकार नाही म्हणत तर आत्मविश्वास म्हणतात. त्यामधून राष्ट्रहिताचं संरक्षण करतो.

लंडनमध्ये आयडियाज फॉर इंडिया संमेलनामध्ये राहुल गांधींनी विविध मुद्द्यावरून भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली. तसेच भारतामध्ये शक्तिशाली लोक, एजन्सी संस्थांवर हल्ला करत आहेत. तसेच त्यावर कब्जा करत आहेत.

संवाद सत्रादरम्यान, राहुल गांधींनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयावर टीका केली. राहुल गांधीनी सांगितले की, मी युरोपच्या काही नोकरशाहांशी बोललो, ते सांगत होते की, भारतातील परराष्ट्र सेवा पूर्णपणे बदलली आहे. ते काही ऐकत नाहीत. अहंकारी झाले आहेत. कुठल्याही प्रकारचा संवाद साधत नाहीत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीS. Jaishankarएस. जयशंकरcongressकाँग्रेसBJPभाजपा