शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

बायपास मार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक, भीषण आगीत 4 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 10:50 IST

जिल्ह्यातील परबतपुरा बायपास रोडवर ही भीषण दुर्घटना घडली. त्यामध्ये, 4 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत जळून सर्वकाही खास झाले होते.

ठळक मुद्देब्यावर व अजमेर येथून मार्बल आणि पावडर भरुन दोन ट्रक येते होते. त्यात, ब्यावरकडून येणाऱ्या ट्रक चालकाला झोपेचा डुकली आल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, हा ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला.

अजमेर - राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात भीषण अपघाताची दुर्घटना घडली आहे. दोन मालवाहतूक ट्रकची समोरसमोर धडक बसल्यानंतर दोन्ही गाडीने पेट घेऊन मोठी आग लागली होती. या दुर्घटनेत गाडीच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला असून एकूण 4 जण ठार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच आदर्श नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी व पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, अग्निशमन विभागालाही पाचारण करण्यात आले. 

जिल्ह्यातील परबतपुरा बायपास रोडवर ही भीषण दुर्घटना घडली. त्यामध्ये, 4 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत जळून सर्वकाही खास झाले होते. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सीताराम प्रजापती यांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ब्यावर व अजमेर येथून मार्बल आणि पावडर भरुन दोन ट्रक येते होते. त्यात, ब्यावरकडून येणाऱ्या ट्रक चालकाला झोपेचा डुकली आल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, हा ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. दरम्यान, समोरुन येणाऱ्या ट्रकलाही त्याने जोरीची धडक दिल्याने दोन गाड्यांच्या टाकीचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन्ही ट्रकच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला.  दरम्यान, अपघाताची घटना घडताच स्थानिकांनी पोलीस प्रशासनला सूचना दिली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील मृतांचे शव गाडीतून बाहेर काढण्यात आले असून जेएलएन रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :Accidentअपघातajmer-pcअजमेरPoliceपोलिस