शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाच ट्रिलियनमध्ये किती शून्य विचारुन पात्रांची उडवली होती झोप, तेच गौरव वल्लभ भाजपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 13:38 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पक्षाचा आधी राजीनामा दिला.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पक्षाचा आधी राजीनामा दिला. आता गौरव वल्लभ यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. गौरव वल्लभ यांनी पक्षाला राजीनामा देताना म्हणाले, सनातनविरोधी घोषणाबाजी करु शकत नसल्याचे सांगितले. 

शिंदे गटाचे हेमंत पाटील बंडखोरी करणार का? तिकीट कापल्यानंतर पाटलांनी स्पष्टच सांगितलं

 गौरव वल्लभ यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे.  भाजपमध्ये प्रवेश करताना वल्लभ म्हणाले, 'माझ्या मनातील सर्व वेदना मी राजीनामा पत्रात लिहून ठेवल्या होत्या, ज्या मी वेळोवेळी काँग्रेस पक्षाला सांगितल्या होत्या. प्रभू रामाचे मंदिर बांधले पाहिजे आणि आम्हाला आमंत्रण मिळाले आणि आम्ही ते आमंत्रण नाकारले तर काँग्रेस पक्षाने आम्ही जाऊ शकत नाही, असे लिहून द्यावे, मी हे स्वीकारू शकत नाही, असे माझे नेहमीच मत आहे, असंही गौरव वल्लभ म्हणाले.

गौरव वल्लभ म्हणाले, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. मी दीर्घकाळ देशाच्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये अर्थशास्त्र आणि वित्त विषय शिकवले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा दुरुपयोग, त्या धोरणांचा दुरुपयोग, उदारीकरणाचा गैरवापर, खाजगीकरण, जागतिकीकरणाचा दुरुपयोग. मनमोहन सिंग आणि नरसिंह राव यांनी जे केले, त्या धोरणांचा दुरुपयोग सारे जग स्वीकारते. कोणी त्याचा व्यवसाय केल्याबद्दल शिवीगाळ करतो, कोणी निर्गुंतवणुकीसाठी शिवीगाळ करतो, कोणी एअर इंडिया विकत घेतल्याबद्दल शिवीगाळ करतो. मला वाटतं त्याच्याशी सामना करण्यात काँग्रेस पक्षात काही अंतर आहे. मी पत्रातही तेच लिहिले आहे. 

भाजपाच्या संबित पात्रा यांना पाच ट्रिलियनवरुन केले होते ट्रोल

काँग्रेस पक्षात गौरव वल्लभ प्रवक्ते म्हणूनच जास्त प्रसिद्ध झाले होते. चर्चेदरम्यान गौरव वल्लभ यांनी भाजप नेते संबित पात्रा यांना प्रश्न विचारून धक्का दिला होता. संबित पात्रा यांनी चर्चेत मोदी सरकारच्या ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याबद्दल बोलले. यानंतर काँग्रेसच्या वतीने गौरव वल्लभ यांनी पात्रा यांना ५ ट्रिलियनमध्ये किती शून्य आहेत हे माहित आहे का, असा प्रश्न केला. दोन-तीन वेळा विचारल्यानंतर पात्रा यांनी प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा गौरव वल्लभ यांनीच सांगितले की ५ ट्रिलियनमध्ये १२ शून्य असतात. याबाबतची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४