शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

पाच ट्रिलियनमध्ये किती शून्य विचारुन पात्रांची उडवली होती झोप, तेच गौरव वल्लभ भाजपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 13:38 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पक्षाचा आधी राजीनामा दिला.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पक्षाचा आधी राजीनामा दिला. आता गौरव वल्लभ यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. गौरव वल्लभ यांनी पक्षाला राजीनामा देताना म्हणाले, सनातनविरोधी घोषणाबाजी करु शकत नसल्याचे सांगितले. 

शिंदे गटाचे हेमंत पाटील बंडखोरी करणार का? तिकीट कापल्यानंतर पाटलांनी स्पष्टच सांगितलं

 गौरव वल्लभ यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे.  भाजपमध्ये प्रवेश करताना वल्लभ म्हणाले, 'माझ्या मनातील सर्व वेदना मी राजीनामा पत्रात लिहून ठेवल्या होत्या, ज्या मी वेळोवेळी काँग्रेस पक्षाला सांगितल्या होत्या. प्रभू रामाचे मंदिर बांधले पाहिजे आणि आम्हाला आमंत्रण मिळाले आणि आम्ही ते आमंत्रण नाकारले तर काँग्रेस पक्षाने आम्ही जाऊ शकत नाही, असे लिहून द्यावे, मी हे स्वीकारू शकत नाही, असे माझे नेहमीच मत आहे, असंही गौरव वल्लभ म्हणाले.

गौरव वल्लभ म्हणाले, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. मी दीर्घकाळ देशाच्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये अर्थशास्त्र आणि वित्त विषय शिकवले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा दुरुपयोग, त्या धोरणांचा दुरुपयोग, उदारीकरणाचा गैरवापर, खाजगीकरण, जागतिकीकरणाचा दुरुपयोग. मनमोहन सिंग आणि नरसिंह राव यांनी जे केले, त्या धोरणांचा दुरुपयोग सारे जग स्वीकारते. कोणी त्याचा व्यवसाय केल्याबद्दल शिवीगाळ करतो, कोणी निर्गुंतवणुकीसाठी शिवीगाळ करतो, कोणी एअर इंडिया विकत घेतल्याबद्दल शिवीगाळ करतो. मला वाटतं त्याच्याशी सामना करण्यात काँग्रेस पक्षात काही अंतर आहे. मी पत्रातही तेच लिहिले आहे. 

भाजपाच्या संबित पात्रा यांना पाच ट्रिलियनवरुन केले होते ट्रोल

काँग्रेस पक्षात गौरव वल्लभ प्रवक्ते म्हणूनच जास्त प्रसिद्ध झाले होते. चर्चेदरम्यान गौरव वल्लभ यांनी भाजप नेते संबित पात्रा यांना प्रश्न विचारून धक्का दिला होता. संबित पात्रा यांनी चर्चेत मोदी सरकारच्या ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याबद्दल बोलले. यानंतर काँग्रेसच्या वतीने गौरव वल्लभ यांनी पात्रा यांना ५ ट्रिलियनमध्ये किती शून्य आहेत हे माहित आहे का, असा प्रश्न केला. दोन-तीन वेळा विचारल्यानंतर पात्रा यांनी प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा गौरव वल्लभ यांनीच सांगितले की ५ ट्रिलियनमध्ये १२ शून्य असतात. याबाबतची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४