शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दोन केमिकल फॅक्टरींना भीषण आग; आग्र्यामध्ये हवाई दलाची मदत मागितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 18:05 IST

फॅक्टरींमध्ये बनत असलेल्या केमिकलचा वापर बुटांचे सोल बनविण्यासाठई केला जातो. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे.

आग्र्यातील सिकंदरा भागातील दोन केमिकल फॅक्टरींना भीषण आग लागली आहे. ही आग एवढी भयंकर आहे की, अग्निशमन दलाच्या नियंत्रणाबाहेर असून लष्करालाच पाचारण करण्यासाठी मदत मागण्यात आली आहे. 

आग्रा-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर टोप्लास्ट आणि आग्रा केमिकल नावाच्या दोन कंपन्या आहेत. या दोन कंपन्यांमध्ये ही आग भडकली आहे. या आगीच्या धुराचे लोट कित्येक किमी दूरवरून दिसत आहेत. धोक्यामुळे हायवेवरील वाहतूक थांबविण्यात आली असून कंपन्यांच्या आजुबाजुच्या घरांतील लोकही बाहेर पडले आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. 

या फॅक्टरींमध्ये बनत असलेल्या केमिकलचा वापर बुटांचे सोल बनविण्यासाठई केला जातो. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. आतापर्यंच या आगीने रौद्ररुप धारण केले आहे. आजुबाजुच्या कंपन्यांमध्ये, घरांमध्येही ही आग पसरण्याची शक्यता असून यामुळेच लष्कराची मदत मागण्यात आली आहे. 

आगीचे स्वरूप पाहून आजुबाजुच्या घरांना रिकामे केले जात आहे. हवाईदल आणि रिफायनरीकडून मदत मागण्यात आली आहे. तसेच फायर टेंडरही बोलविण्यात आल्याचे एसपी बोत्रे रोहन प्रमोद यांनी सांगितले.  

टॅग्स :fireआगUttar Pradeshउत्तर प्रदेश