शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

गुवाहाटीमध्ये एसयुव्ही-पिकअपमध्ये भीषण अपघात; इंजिनिअरिंगच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 10:02 IST

गुवाहाटीचे संयुक्त पोलीस आयुक्त थुबे प्रतीक विजय कुमार यांनी याची पुष्टी केली असून सुरुवातीच्या तपासात मृत सर्व हे विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे.

आसामच्या गुवाहाटीमध्ये भीषण अपघात झाला आहे. जलुकबाड़ी भागात मध्यरात्रीच्या सुमारास पिकअप आणि कारमध्ये झालेल्या टक्करीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य जखमी झाले आहेत. 

गुवाहाटीचे संयुक्त पोलीस आयुक्त थुबे प्रतीक विजय कुमार यांनी याची पुष्टी केली असून सुरुवातीच्या तपासात मृत सर्व हे विद्यार्थी असल्याचे म्हटले आहे. एका फ्लायओव्हरवर हा अपघात झाला आहे. आसाम इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी एसयुव्ही कारमधून जात होते. यावेळी कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि फ्लायओव्हरवर उभ्या असलेल्या पिकअपला जाऊन धडकली. यानंतर कार पुन्हा डिव्हायडरवर जाऊन आदळली. 

जलुकबारी उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात गुवाहाटी येथील अरिंदम भवाळ आणि निओर डेका, शिवसागर येथील कौशिक मोहन, नागाव येथील उपांगशु सरमाह, माजुली येथील राज किरण भुईया, दिब्रुगढ येथील इमोन बरुआ आणि मंगलदोई येथील कौशिक बरुआ या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी स्कॉर्पिओ कारमध्ये दहा जण प्रवास करत होते. दहापैकी सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघांना गंभीर अवस्थेत तातडीने गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (जीएमसीएच) दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :AccidentअपघातAssamआसाम