शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

कृषी विधेयकावरून शेतकरी रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 02:16 IST

दैैनंदिन व्यवहारांवर परिणाम : असंतोष आणखी तीव्र करण्याचा काँग्रेसचा उद्देश

शीलेश शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या पाठिंब्यामुळे कृषीसंबंधी विधेयके आणि किमान आधारभूत किमतीवरून उभ्या राहिलेल्या शेतकरी आंदोलनाने पंजाब, हरयाणा, पचिम उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगडसह इतर राज्यांत दैनंदिन व्यवहारांवर विपरीत परिणाम केला.

पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वेमार्गांवर बसून वाहतूक रोखली. कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी ‘किसान असोसिएशन’च्या झेंड्याखाली कर्नाटक, तामिळनाडू महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात असतानाही वाहतूक थांबवली. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये बागपत, बडौत, खेकडा, रमाला, टिटरीसह दुसºया पूर्ण भागात चक्का जाम केला. शेतकरी हुक्का घेऊन रस्त्यांवर जाऊन बसल्यामुळे कोणतेच वाहन तेथून जाऊ शकले नाही. राजधानी दिल्लीला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर्स आणि ट्रॉलींची लांबचलांब रांग लागली.

आंदोलनाला बसलेल्या हजारो शेतकºयांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नोएडात शेतकºयांनी रस्ता अडवला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.कृषी विधेयकाला विरोध करीत देशात अनेक भागात शेतकºयांनी शुक्रवारी आंदोलन केले. हरयाणाच्या अंबाला येथे पंजाब- हरयाणा बॉर्डरवर आंदोलन करणारे हे शेतकरी.च्बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वात शेतकरी रस्त्यांवर आले. पुढे पक्षाचे नेते तेजस्वी यादव ट्रॅक्टरवर बसले होते, तर त्यांच्या मागे हिरवे झेंडे घेऊन शेतकरी होते.च्भारत बंदचा सगळ्यात जास्त परिणाम पंजाबमध्ये बघायला मिळाला. तेथे अमृतसर, फरीदकोट व हरयाणातील अंबालात शेतकरीच शेतकरी दिसत होते.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी