शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा अंत्यसंस्कारास नकार, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 14:29 IST

लखीमपूर खीरीमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

लखीमपूर खीरी:उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे रविवारी झालेल्या हिंसाचारात एका 19 वर्षीय शेतकऱ्याचाही मृत्यू झाला. त्याच्या अखेरच्या क्षणांमध्ये लव्हप्रीत सिंगने त्याच्या वडिलांना हॉस्पिटलच्या बेडवरुन फोन करुन लवकर येण्याची विनंती केली होती. पण, कुटुंबिये येईपर्यंत लव्हप्रीतचा मृत्यू झाला. रविवारी झालेल्या हिंसाचारात लव्हप्रीत आणि इतर तीन शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. 

शेतकऱ्यांचा आरोप आहे की, ही कार केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा चालवत होता. यूपी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, 19 वर्षीय लव्हप्रीतच्या कुटुंबाने आज शवविच्छेदन अहवाल आणि आशिष मिश्राविरोधातील एफआयआरची प्रत मिळेपर्यंत अंतिम संस्कार करण्यास नकार दिला आहे.

लव्हप्रीतचे वडील म्हणाले, 'माझा मुलगा कारखाली चिरडला गेला... या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई अद्याप केलेली नाही. प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. लव्हप्रीतच्या दोन बहिणींना त्यांच्या एकुलत्या भावाच्या मृत्यूमुळे धक्का बसला आहे. कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून लव्हप्रीतने घर सोडले होते, पण तो परत आलाच नाही.' 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारFarmers Protestशेतकरी आंदोलन