शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

“११ वर्षांनंतरही महिला सुरक्षित नाहीत, २०१४ नंतर तर... ”; निर्भयाच्या वडिलांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 12:13 PM

Nirbhaya Incident:देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया घटनेला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Nirbhaya Incident: १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. या घटनेला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या घटनेत जीव गमावलेल्या पीडितेच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ११ वर्षांनंतरही महिला सुरक्षित नसल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

२०१४ पासून बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. अनेक वंचितांना लाभ झाला आहे. आपण असेही म्हणू शकतो की, एक प्रकारे सामाजिक आणि धार्मिक क्रांती झाली आहे. तथापि, २०१२ नंतर जे बदलले नाही ते म्हणजे महिलांची सुरक्षा. आजही आपल्या देशात महिला अत्यंत असुरक्षित आहेत, असे स्पष्ट मत निर्भया वडिलांनी व्यक्त केले आहे. 

सरकारी वकिलांपेक्षा खाजगी वकील अधिक सरस

पोलीस एफआयआर नोंदवत नाहीत किंवा पुरावे योग्य प्रकारे सादर करत नाहीत. खूप पैसे असलेल्या गुन्हेगारांकडून खासगी वकिलांना पाचारण केले जाते. सरकारी वकिलांपेक्षा खासगी वकील अधिक सरस ठरतात, असे दोन महत्त्वाचे मुद्दे निर्भयाच्या वडिलांनी सांगितले. या देशात कुणाच्या मुलीला किंवा पत्नीबाबत काही झाले तर आणि मदत करायला जायचे असेल तर कुठेही निश्चिती नाही, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, काही आकड्यांनुसार, २०२२ मध्ये महिलांच्या संदर्भात १४,१५८ हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली. २०२१ मध्ये १३,९८२ गुन्ह्यांची नोंद झाली. २०२० मध्ये हा आकडा ९,७८२ इतका होता, जो त्या वर्षीच्या इतर महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक होता. २०२२ मध्ये अपहरणाचे ३,९०९ गुन्हे आणि बलात्काराच्या १,२०४ घटनांची नोंद झाली. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप