शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, AK-47 सह अनेक शस्त्रे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 13:53 IST

Encounter with Naxals : सुरक्षा दलांनी नक्षलवादाविरोधात आपली मोहिम तीव्र केली आहे.

Encounter with Naxals :छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी(दि.22) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये  भीषण चकमक झाली. या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले आहेत. तर, भेज्जी भागात अजूनही चकमक सुरुच आहे. सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले की, आतापर्यंत ठार झालेल्या 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून AK-47, एसएलआर आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी सांगितले की, गुरुवारी नक्षलवादी ओडिशातून छत्तीसगडमध्ये घुसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी नक्षलवाद्यांचा शोध सुरू केला. यादरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात जवानांनीही गोळीबार केला. या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले. 

भेज्जी परिसर जंगलांनी वेढलेला अधिकाऱ्याने सांगितले की, भेज्जी परिसरात डीआरजी आणि सीआरपीएफ टीमसोबत नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ज्या भागात सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक होत आहे तो परिसर जंगलाने वेढलेला आहे. जवळच पर्वत आहेत. कोराजुगुडा, दंतेसपुरम, नागराम आणि भांडारपदर गावांजवळील जंगलात ही चकमक सुरू आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सुरक्षा दलांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, आमचे सरकार नक्षलवादाबद्दल झिरो टॉलरन्स धोरणावर काम करत आहे. बस्तरमधील विकास, शांतता आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. छत्तीसगडमधून नक्षलवाद्यांचा खात्मा निश्चित आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मार्च 2026 पर्यंत छत्तीसगडमधून नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जात आहोत.

यापूर्वी 5 नक्षलवादी ठार पाच दिवसांपूर्वी, रविवारी छत्तीसगडच्या कांकेरमध्ये जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यावेळी पोलिसांनी पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून इंसास, एक एसएलआर आणि 12 बोअर रायफलसह मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त केली आहेत. याशिवाय, रविवारीच छत्तीसगडमधील बलरामपूरमध्ये जवानांनी नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. शोध मोहिमेदरम्यान सैनिकांनी रस्त्याच्या कडेला सुमारे 4 किलो वजनाचा आयडी टिफिन बॉम्ब निकामी केला.

नारायणपूरमध्ये 32 नक्षलवादी ठारयापूर्वी ऑक्टोबर महिन्यात छत्तीसगडमधील नारायणपूर येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 32 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर नक्षलवादी कारवायांची माहिती जवानांना मिळाली होती. या इनपुटवर जवानांनी ऑपरेशन सुरू केले आणि 32 नक्षलवाद्यांना ठार केले.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारीAmit Shahअमित शाह