शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
5
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
6
सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
7
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
8
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
9
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
10
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
11
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
12
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
13
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
14
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
15
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
16
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
17
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
18
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
19
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
20
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

2019ची निवडणूक रेकॉर्डब्रेक जागांसह जिंकणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 04:53 IST

 पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकून विजयी होऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली -  पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकून विजयी होऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. जनतेला भक्कम आणि निर्णयक्षम सरकार हवे आहे. जे चांगली कामगिरी करू शकेल, असेही त्यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला ई मेलद्वारे दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी पुढील सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. तसेच मॉब लिंचिंगबाबत चिंता व्यक्त केली आहे. प्रामाणिकपणे उद्योगधंदे चालवणाऱ्यांना संरक्षण देण्याचे आणि भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्याचे आश्वासन मोदींनी दिले. सध्या आसाममध्ये पेटलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स पूर्ण करण्याचे काम करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "असमान आणि हताश झालेल्या परस्परविरोधी पक्षांच्या समुह म्हणजे महाआघाडी नव्हे तर राजकीय उतावळेपणा आहे. पुढच्या निवडणुकीत आपल्या कामाचा मंच विकास, वेगवान विकास आणि सर्वांचा विकास हा असेल. तसेच आमच्या पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा निश्चितपणे अधिका जागा मिळतील. आम्ही याआधीचा विक्रम मोडीत काढू, असा मला विश्वास आहे." यावेळी मोदींनी एनआरसीच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीकास्र सोडले. आसाममधील एनआरसीच्या मुद्द्यावरून मतांचे राजकारण सुरू आहे. 1972 आणि 1982 मध्ये काँग्रेसचे सरकार असताना एनआरसीची अंमलबजावणी टाळले गेले होते." असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण