शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lok Sabha Election 2019: भाजपा वापरणार 2014 चाच 'जबरदस्त फंडा'; पुण्यात ठरला 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 11:59 IST

लक्षात ठेवा आपले सरकार योग्य असते आणि विरोधी सरकार कुचकामी, अपयशी असते - शहा यांनी टीमवर बिंबवले.

मुंबई - 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा मतदारांना आकर्षित करण्यासाठी 2014चाच फंडा वापरणार आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या आठवड्यात भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यात भाजपच्या सोशल मिडिया स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही सुचना दिल्या. 

2019 च्या निवडणूकीतमध्ये देशात दोन कोटी नवीन तरूण मतदार असल्याचे बोलले जात आहे.  भाजपाने पूर्ण लक्ष या नवीन मतदारांवर केंद्रीत केले आहे. या पूर्ण प्लॅनमध्ये भाजपाची सोशल मीडियाची टीम जोरदार काम करत आहे.  

असा आहे अमित शाह यांचा प्लॅन 

  1. सोशल मीडिया टीमसाठी भाजपचा त्रिसूत्री कार्यक्रम.
  2. सोशल मीडियाच्या तीन टीम करणार.
  3. पहिली टीम प्रिंट मीडियातील सरकार किंवा भाजप विरोधातील बातम्यांवर लक्ष ठेवणार.
  4. दुसरी टीम निवडणूकीदरम्यान येणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवणार.
  5. तिसरी टीम  क्रिएटिव्हिटी आणि कार्टून च्या माध्यमातून पक्ष विरोधी बातम्यांना प्रत्युत्तर देणार.
  6. प्रत्येक बुथमध्ये अराजकीय पाच व्यक्ती शोधणार.
  7. भाजप आणि सरकार विरोधी बातम्यांचे खंडन करणारे बुलेटिन दररोज सकाळी सर्वसामान्या व्यक्तींना पाठवणार.
  8. अमित शहा याना अपेक्षा आहे की भाजपचे बुलेटिन अन्य मित्रांना, समूहात फॉरवर्ड करतील.
  9. 2014 च्या निवडणुकीत सोशल मीडियाने महत्वाची भूमिका बजावली होती. 
  10. हेच सूत्र वापरून विरोधी पक्षाला नामोहरम करायचे - शहा यांचा कानमंत्र. 
  11. लक्षात ठेवा आपले सरकार योग्य असते आणि विरोधी सरकार कुचकामी, अपयशी असते - शहा यांनी टीमवर बिंबवले.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शाहBJPभाजपाLoksabhaलोकसभा