शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

Lok Sabha Election 2019: भाजपा वापरणार 2014 चाच 'जबरदस्त फंडा'; पुण्यात ठरला 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 11:59 IST

लक्षात ठेवा आपले सरकार योग्य असते आणि विरोधी सरकार कुचकामी, अपयशी असते - शहा यांनी टीमवर बिंबवले.

मुंबई - 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा मतदारांना आकर्षित करण्यासाठी 2014चाच फंडा वापरणार आहे. त्याचाच भाग म्हणून गेल्या आठवड्यात भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यात भाजपच्या सोशल मिडिया स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही सुचना दिल्या. 

2019 च्या निवडणूकीतमध्ये देशात दोन कोटी नवीन तरूण मतदार असल्याचे बोलले जात आहे.  भाजपाने पूर्ण लक्ष या नवीन मतदारांवर केंद्रीत केले आहे. या पूर्ण प्लॅनमध्ये भाजपाची सोशल मीडियाची टीम जोरदार काम करत आहे.  

असा आहे अमित शाह यांचा प्लॅन 

  1. सोशल मीडिया टीमसाठी भाजपचा त्रिसूत्री कार्यक्रम.
  2. सोशल मीडियाच्या तीन टीम करणार.
  3. पहिली टीम प्रिंट मीडियातील सरकार किंवा भाजप विरोधातील बातम्यांवर लक्ष ठेवणार.
  4. दुसरी टीम निवडणूकीदरम्यान येणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवणार.
  5. तिसरी टीम  क्रिएटिव्हिटी आणि कार्टून च्या माध्यमातून पक्ष विरोधी बातम्यांना प्रत्युत्तर देणार.
  6. प्रत्येक बुथमध्ये अराजकीय पाच व्यक्ती शोधणार.
  7. भाजप आणि सरकार विरोधी बातम्यांचे खंडन करणारे बुलेटिन दररोज सकाळी सर्वसामान्या व्यक्तींना पाठवणार.
  8. अमित शहा याना अपेक्षा आहे की भाजपचे बुलेटिन अन्य मित्रांना, समूहात फॉरवर्ड करतील.
  9. 2014 च्या निवडणुकीत सोशल मीडियाने महत्वाची भूमिका बजावली होती. 
  10. हेच सूत्र वापरून विरोधी पक्षाला नामोहरम करायचे - शहा यांचा कानमंत्र. 
  11. लक्षात ठेवा आपले सरकार योग्य असते आणि विरोधी सरकार कुचकामी, अपयशी असते - शहा यांनी टीमवर बिंबवले.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Amit Shahअमित शाहBJPभाजपाLoksabhaलोकसभा