शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सीमेवर परिस्थिती बिघडली तर संबंध सुधारणार नाहीत, एस जयशंकर यांनी चीन-पाकिस्तानला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 21:48 IST

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी पाकिस्तान आणि चीनवर टीका केली.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी पाकिस्तान आणि चीनमधील संबंधांबाबत फटकारलं. 'सीमेवरील परिस्थिती दोन्ही देशांमधील संबंध ठरवेल, जोपर्यंत सीमेवरील दहशतवादात कोणताही बदल होत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी संबंध चांगले होणार नाहीत. तसेच चीन संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले, आजही सीमेवर परिस्थिती सामान्य नाही.

चीनचेच जैविक शस्त्र होते कोरोना! आखला होता मोठा प्लॅन; वुहानच्या संशोधकानं केला बडा खुलासा

दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, भारताचे चीनसोबतचे संबंध सध्या चांगले नाहीत. कोणत्याही नात्याचा धागा त्यांच्या भावनेवर उभा असतो. त्या नात्यात आदर असायला हवा. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या करारांमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर आमचे संबंध बिघडले. जोपर्यंत तेथे शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत संबंध सुधारणार नाहीत.

एस जयशंकर हे चीनबाबत पहिल्यांदाच बोलत नाहीत. याआधीही ते अनेकदा बोलले आहेत.'जेव्हा सीमेवर परिस्थिती चांगली असेल तेव्हाच चीनशी संबंध मधुर होतील. जयशंकर यांनी चीन-पाकिस्तान व्यतिरिक्त भारताच्या रशिया आणि अमेरिकेसोबतच्या संबंधांवर चर्चा केली. ते म्हणाले की, अमेरिकेसोबत आमचे संबंध खूप चांगले आहेत.

टॅग्स :chinaचीनS. Jaishankarएस. जयशंकर