शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 16:22 IST

शस्त्रापेक्षा चीनला पराभूत करण्यासाठी त्याच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असं रामदेव बाबा म्हणाले आहे.

नवी दिल्लीः सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तरावर चीनचा बहिष्कार केला पाहिजे. आपली सेना देशाच्या सीमांचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. शस्त्रापेक्षा चीनला पराभूत करण्यासाठी त्याच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, असं बाबा रामदेव म्हणाले आहे. आज तकच्या ई-अजेंटा सुरक्षा सभा या कार्यक्रमात ते बोलत होते. कारण चीन आपल्या देशांत 15 ते 20 लाख कोटींचा व्यवसाय करतो. टॉयलेट सीटपासून खेळण्यांपर्यंत चीनची उत्पादनं आपल्याकडे आयात केली जातात, असंही बाबा रामदेवांनी सांगितलं आहे. चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी मोठे ठराव करावे लागतील. मी गेल्या तीन दशकांत कोणतेही चिनी उत्पादन वापरलेले नाही. जर चीनला धडा शिकवायचा असेल तर प्रत्येक भारतीयानं चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा संकल्प केला पाहिजे. चीनला धडा शिकवण्याचा हा उत्तम मार्ग आहे, असंही बाबा रामदेव यांनी सांगितलं आहे. जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून भारत-चिनी भाऊ-भाऊचा नारा दिला जात असून, चीन आपल्याला लुटत आहे. अशा परिस्थितीत केवळ चिनी उत्पादनांवर बहिष्कारच नाही, तर त्याच्याविरोधात द्वेषाचे वातावरण देखील निर्माण करावे लागेल.चीनमधून आयात आणि निर्यातीच्या प्रश्नावर बाबा रामदेव म्हणाले की, चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याबरोबरच आपण देशी वस्तूंसाठीही धोरण तयार केले पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घटनात्मक आणि आंतरराष्ट्रीय करारांशी बांधील आहेत. पंतप्रधानांनी राजकीयदृष्ट्या काय केले पाहिजे ते करत आहेत. पण भारताला चीनचा पर्याय बनवण्यासाठी देशात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी यांच्या उत्पादनाचे केंद्र बनवावे लागेल. पतंजली देशात मोठी कंपनी तयार करण्यात आली असून, वेगवेगळी उत्पादने बनवते. देशात इतरही अनेक कंपन्या आहेत, ज्यांना यापूर्वी स्वत: ला स्वदेशी म्हणायला लाज वाटत होती. हे सर्व लोक आज अभिमानाने स्वदेशी म्हणत आहेत. चीनसमोर उभे राहण्यासाठी, संपूर्ण कृती योजना तयार करावी लागेल आणि त्या समान सामग्री तयार करावी लागेल.बाबा रामदेव यांनी सरकारला तीन सूचना दिल्या१. बाबा रामदेव म्हणाले की, चीनविरुद्ध उभे राहण्यासाठी सरकारने विशेष आर्थिक विभाग तयार करावा किंवा देशातील कुठल्याही कंपनीला चीनचा पर्याय म्हणून वस्तू बनवायच्या असतील तर सरकारने त्यास सूट दिली पाहिजे.२. बाबा रामदेव यांनी सरकारला आणखी एक सूचना दिली की, चीनमधून येणा-या सर्व उत्पादनांवर करात प्रचंड वाढ केली पाहिजे, जेणेकरून लोक तिथून सामान आणण्याबद्दल बर्‍याचदा विचार करतील.३. बाबा रामदेव म्हणाले की, सर्व सरकारी यंत्रणेने संयुक्तपणे असे वातावरण तयार केले पाहिजे की भारतातील लोक जास्तीत जास्त स्वदेशी उत्पादने बनवू शकतील आणि लोक ते वापरू शकतील. जपान, दक्षिण कोरियासह बर्‍याच देशांमध्ये या प्रकारचे वातावरण तयार झाले आहे.

हेही वाचा

गर्भवती हत्तिणीच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या विधानावरून मनेका गांधींविरोधात FIR दाखल

Coronavirus : भीषण वास्तव! लॉकडाऊनमुळे गमावली नोकरी, पदवीधर असूनही तरुणांना करावी लागतेय मजुरी

पंतप्रधानांना हटवलं पाहिजे, असं मी कधी म्हणाले का?, ममतांचा भाजपावर पलटवार

...तर भारताला मर्यादित युद्ध लढावेच लागेल, राहुल गांधींनी शेअर केला 'पनाग'चा लेख 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबा