शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

मोदींच्या काळात कृषी क्षेत्राची कर्जवृद्धी नीचांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:53 AM

मोबदल्याची शेतकऱ्यांना नाही खात्री; बँकांही देण्यास नाखूश

नवी दिल्ली : मोदी सरकारने शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करून देण्याची घोषणा केली असली तरी अपुºया गुंतवणुकीमुळे ४ वर्षांत कृषी क्षेत्राची अवस्था चिंताजनक बनली आहे. रिझर्व बँकेच्या ताज्या अहवालानुसार मे २0१८ मधे कृषी क्षेत्राच्या कर्जवृद्धीचा दर ३.८ टक्क्यांवर आला आहे. मार्च २0१४ मधे तो १५ टक्के होता.कृषी क्षेत्राला बँकांकडून होणाºया कर्ज पुरवठ्याचे प्रमाण चार पटींनी खाली का आले? याचे उत्तर मोदी सरकारकडे नाही. शेतकºयांच्या बिकट अवस्थेवर विरोधी पक्ष कायमच सरकारवर हल्ले चढवत आहे. तथापि रिझर्व बँकेच्या अहवालाने एक मजबूत शस्त्र विरोधकांना पुरवले आहे.घसरण का? तज्ज्ञांनी दिली दोन कारणेकृषीमालाचा योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी निराश आहे. शेतीत गुंतवणूक करण्यास बँकांकडून कर्ज घेण्याची त्याला भीती वाटते. पुरेसा मोबदला मिळेलच याची खात्री वाटत नाही. शेतीला पूरक दुग्ध व्यवसाय व पोल्ट्री उद्योगाची अवस्थाही बिकटच. भाव पडल्यामुळे नफ्यात लक्षणीय घट झाली आहे. या क्षेत्रात नवी गुंतवणूक फारच कमी असल्याने पूरक उद्योगांसाठी बँकेच्या कर्जाची मागणीही घटली.कर्जमाफी देणारी राज्येदोन भाजपा : उत्तर प्रदेशमध्ये एक लाखांपर्यंतचे, महाराष्ट्रात एकूण ३४ हजार २२ कोटींची कर्जमाफीदोन काँग्रेस : पंजाब सरकारने (रकमेचा अंदाज नाही) आणि कर्नाटकातही एक लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा कुमारस्वामींनी केली.बँका अधिक सावधकर्जमाफीच्या घोषणांमुळे तोट्यातील बँका सावध झाल्या. कर्ज माफ होईलच या आशेने शेतकरी वेळेत परतफेड करतील का, याची बँकांना शंका वाटते. सहकारी बँका अन् मायक्रो फायनान्सिंग संस्था शेतकºयांना कर्ज पुरवठा करतात. माफ केलेल्या कर्जाची भरपाई सरकार कधी व कशी करणार, हे स्पष्ट नाही. कर्जमाफीचा विपरीत प्रभाव ताळेबंदांवर पडू नये, यासाठी बँका सावधपणे कर्जपुरवठा करीत आहेत. अन्य संस्थांमध्येही या घोषणेमुळे चुकीचा संदेश गेलाय. याचा परिणाम कृषी क्षेत्रात कर्जाचे प्रमाण खूपच घटले आहे. मोदी सरकारचे हे मोठे अपयश मानले जात आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा