शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

पावसाच्या पाण्यात कार घालताय? एचडीएफसीच्या मॅनेजर, कॅशिअरचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 18:18 IST

पावसाने ताजमहाललाही गळती लावली आहे. एएसआय याची तपासणी करत आहे.

देशात एका मागोमाग एक वेगवेगळ्या भागात पावसाने थैमान घालण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या पुलाखाली पाणी साचले होते यामध्ये कार घातल्याने एचडीएफसीच्या मॅनेजर आणि कॅशिअरचा बुडून मृत्यू झाला आहे. कार बंद पडून लॉक झाल्याने ते आतच अडकले होते. बाहेर पडता न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. 

उत्तर प्रदेशमध्ये पावसामुळे ४८ तासांत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. आग्र्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसात १८५ घरे कोसळली आहेत. पावसाने ताजमहाललाही गळती लावली आहे. एएसआय याची तपासणी करत आहे. मुख्य गोल घुमटावरील कलशाच्या धातूला जंग लागली आहे, यामुळे दगडाला क्रॅक गेला आहे. यातून पाणी खाली पडत आहे. 

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-चंबळमध्ये आसन, क्वारी, सिंध आणि चंबळ या नद्यांना उधाण आले आहे. अनेक ठिकाणी पूल आणि पुलांवरून पाणी वाहत आहे. मुरैना येथे ट्रॅक्टर-ट्रॉली नाल्यात पडली. त्यात ३ जण वाहून गेले होते. यापैकी एकाला वाचविण्यात आले आहे. 

18 सप्टेंबरनंतर मान्सून पश्चिम राजस्थानमधून परतीला सुरुवात करतो. परंतु यावेळी तो आणखी 16 दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत देशात मुसळधार पावसाची हजेरी असणार आहे. मान्सून परतीच्या प्रवासाला लागला तर ऑक्टोबरमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार या मान्सूनमध्ये आतापर्यंत १०८ टक्के म्हणजेच ८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. तरीही देशातील सुमारे एक चतुर्थांश म्हणजेच १८५ जिल्ह्यांमध्ये (२६%) दुष्काळी परिस्थिती आहे. 

टॅग्स :Rainपाऊस