शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

'राजकारणासाठी माझ्या कवितेचा वापर करू नका'; प्रियंका गांधींवर कविता चोरल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 14:27 IST

'कविता चोरणाऱ्यांकडून देशातील नागरीक काय अपेक्षा करणार?'

नवी दिल्ली:काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वादात सापडल्या आहेत. चित्रकूट येथील मंदाकिनी नदीच्या काठावरील रामघाटावर त्यांनी बुधवारी महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'उठो द्रौपदी शस्त्र संभालो' या कवितेतील ओळी वाचल्या, मात्र ही कविता लिहिणारे कवी पुष्यमित्र उपाध्याय यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि प्रियांकावर कविता चोरल्याचा आरोप केला.

कविता चोरणाऱ्यांकडून देशाला काय अपेक्षा असणार?

पुष्यमित्र यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांची पोस्टही रिट्विट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी प्रियंका गांधींचा व्हिडिओ शेअर केला आहे. पुष्मित्राने लिहिले की, 'प्रियंकाजी, मी ही कविता तुमच्या खराब राजकारणासाठी नाही तर देशातील महिलांसाठी लिहिली आहे. मी तुमच्या विचारसरणीचे समर्थन करत नाही. मी माझ्या साहित्याचा राजकीय वापर करू देणार नाही. कविता चोरणाऱ्यांकडून देश काय अपेक्षा करणार? 2012 च्या निर्भया प्रकरणावर लिहिलेल्या कवितेचा संदेश तुमच्या राजकारणापेक्षा खूप वेगळा आणि व्यापक आहे. राजकीय पक्षांना विनंती आहे की, राजकीय फायद्यासाठी कवितेचा सार खराब करू नये.'

काय म्हणाल्या होत्या प्रियंका गांधी ?

बुधवारी प्रियकांनी चित्रकूट येथील मत्स्यगजेंद्रनाथ मंदिरात प्रार्थना करुन मंदाकिनी नदीच्या रामघाटावर महिलांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, 'राजकारणात आजकाल खूप क्रूरता आणि हिंसाचार पसरला आहे. लखीमपूरमध्ये मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले, सरकारने त्याला मदत केली. आपल्या मागण्या मांडण्यासाठी गेलेल्या आशा भगिनींना प्रशासनाकडून बेदम मारहाण करण्यात आली. तुमचे शोषण होत असेल आणि तुमच्यावर अत्याचार होत असतील, तर तुम्हाला मारहाण करणाऱ्यांकडून तुमचा अधिकार कधीच मिळणार नाही. आपल्या हक्कासाठी लढावे लागेल. जे सरकार तुमच्यासाठी काहीच करत नाही, मग ते पुढे कशाला चालवायचे ? असा सवाल करत प्रियंकांनी कवी पुष्यमित्र यांच्या कवितेची ओळी म्हटल्या. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश