शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

2004 ची चूक करू नका..., लोकसभा निवडणुकीपूर्वी PM मोदींची मंत्र्यांना महत्वाची सूचना; काय सांगितलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 14:35 IST

देशातील सध्याचे वातावरण पाहता भाजप नेते ‘अब की बार 400 पार’ म्हणत आहेत. पण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांना महत्वाची सूचना दिला आहे. मोदी म्हणाले, मंत्र्यांनी कोणत्याही राजकीय विश्लेषकाला बळी पडू नये. आणि आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. खरे तर, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामुळे संपूर्ण देशात भाजपसाठी अनुकूल वातावरण झाले असतानाच मोदींनी आपल्या मंत्र्यांना अशा प्रकारची सूचना दिली आहे.

जोवर काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते पूर्ण झाले असे म्हटले जाऊ शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितले आहे. खरे तर, भाजपला अजूनही 2004 ची निवडणूक लक्षात आहे. तेव्हा भाजपचे नेतृत्व शेवटच्या क्षणी काही प्रमाणावर गाफील झाले होते आणि सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भाजपपेक्षा अवघ्या सात जागांनी लोकसभेत सर्वात मोठा पक्ष बनला. एवढेच नाही तर, पुढील 10 वर्षे सत्तेत राहिला. यावेळी, काँग्रेसने यूपीए आघाडी स्थापन केली होती आणि मनमोहन सिंग सलग दोन वेळा पंतप्रधान झाले होते.

देशातील सध्याचे वातावरण पाहता भाजप नेते ‘अब की बार 400 पार’ म्हणत आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना या निवडणुकीच्या बाबतीत गाफील राहायचे नाही. बहुदा यामुळे भाजपने बिहारमध्ये JD(U) सोबत पुन्हा एकदा युती केली आणि ओडिशात BJD सोबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक