शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

2004 ची चूक करू नका..., लोकसभा निवडणुकीपूर्वी PM मोदींची मंत्र्यांना महत्वाची सूचना; काय सांगितलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 14:35 IST

देशातील सध्याचे वातावरण पाहता भाजप नेते ‘अब की बार 400 पार’ म्हणत आहेत. पण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांना महत्वाची सूचना दिला आहे. मोदी म्हणाले, मंत्र्यांनी कोणत्याही राजकीय विश्लेषकाला बळी पडू नये. आणि आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. खरे तर, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामुळे संपूर्ण देशात भाजपसाठी अनुकूल वातावरण झाले असतानाच मोदींनी आपल्या मंत्र्यांना अशा प्रकारची सूचना दिली आहे.

जोवर काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते पूर्ण झाले असे म्हटले जाऊ शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितले आहे. खरे तर, भाजपला अजूनही 2004 ची निवडणूक लक्षात आहे. तेव्हा भाजपचे नेतृत्व शेवटच्या क्षणी काही प्रमाणावर गाफील झाले होते आणि सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भाजपपेक्षा अवघ्या सात जागांनी लोकसभेत सर्वात मोठा पक्ष बनला. एवढेच नाही तर, पुढील 10 वर्षे सत्तेत राहिला. यावेळी, काँग्रेसने यूपीए आघाडी स्थापन केली होती आणि मनमोहन सिंग सलग दोन वेळा पंतप्रधान झाले होते.

देशातील सध्याचे वातावरण पाहता भाजप नेते ‘अब की बार 400 पार’ म्हणत आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना या निवडणुकीच्या बाबतीत गाफील राहायचे नाही. बहुदा यामुळे भाजपने बिहारमध्ये JD(U) सोबत पुन्हा एकदा युती केली आणि ओडिशात BJD सोबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक