शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

न्यायालयीन प्रकरणांची कागदपत्रेच गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 03:26 IST

न्यायालयातील शंभरावर प्रकरणांतील कागदपत्रांचे गठ्ठे हरवल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करतानाच, मद्रास उच्च न्यायालयाने त्याच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.

चेन्नई : न्यायालयातील शंभरावर प्रकरणांतील कागदपत्रांचे गठ्ठे हरवल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करतानाच, मद्रास उच्च न्यायालयाने त्याच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. ही कागदपत्रे वेळोवेळी तत्कालीन न्यायाधीश टी. मतिवानन यांच्या निवासस्थानी पाठविली होती. गतवर्षी मेमध्ये ते सेवानिवृत्त झाले. पण त्यांच्याकडून संबंधित खटल्यांच्या फायली परत आलेल्या नाहीत.न्यायाधीश जी. जयचंद्रन म्हणाले की, न्यायालयातील कागदपत्रांचे गठ्ठे गहाळ झाल्यामुळे न्यायालय चिंतेत आहे. हरवलेल्या कागदपत्रांचे प्रशासकीय पातळीवर पुननिर्माण होऊ शकते. मात्र, सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या निवासस्थानातील १०० खटल्यांची कागदपत्रे परत येत नाहीत, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मार्च २०१७ मधील एका प्रकरणात एकाला देण्यात आलेल्या जामिनाच्या आदेशाची सत्यप्रत न मिळाल्याने हे प्रकरण समोर आले होते. हे प्रकरण मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांच्यापुढे गेले तेव्हा त्यांनी कागदपत्रे पुन्हा तयार करण्याचे निर्देश दिले होते. तसेच हे प्रकरण न्या. जयचंद्रन यांच्याकडे सोपविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)>आदेशांच्या प्रती उपलब्धच नाहीतंहे प्रकरण मंगळवारी जेव्हा सुनावणीसाठी आले तेव्हा न्यायाधीशांसमोर हे स्पष्ट करण्यात आले की, यापूर्वीच्या न्यायाधीशांनी राखून ठेवलेल्या अथवा आदेश दिलेल्या प्रकरणांच्या प्रती अद्याप पाहायला मिळाल्या नाहीत. न्या जयचंद्रन यांनी सांगितले की, न्या. मतिवानन यांनी राखून ठेवलेल्या १०० प्रकरणांची कागदपत्रे गहाळ झाली आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता न्यायालयाने याची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Central Bureau of Investigationकेंद्रीय गुन्हे अन्वेषण