शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

न्यायालयीन प्रकरणांची कागदपत्रेच गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 03:26 IST

न्यायालयातील शंभरावर प्रकरणांतील कागदपत्रांचे गठ्ठे हरवल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करतानाच, मद्रास उच्च न्यायालयाने त्याच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.

चेन्नई : न्यायालयातील शंभरावर प्रकरणांतील कागदपत्रांचे गठ्ठे हरवल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करतानाच, मद्रास उच्च न्यायालयाने त्याच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. ही कागदपत्रे वेळोवेळी तत्कालीन न्यायाधीश टी. मतिवानन यांच्या निवासस्थानी पाठविली होती. गतवर्षी मेमध्ये ते सेवानिवृत्त झाले. पण त्यांच्याकडून संबंधित खटल्यांच्या फायली परत आलेल्या नाहीत.न्यायाधीश जी. जयचंद्रन म्हणाले की, न्यायालयातील कागदपत्रांचे गठ्ठे गहाळ झाल्यामुळे न्यायालय चिंतेत आहे. हरवलेल्या कागदपत्रांचे प्रशासकीय पातळीवर पुननिर्माण होऊ शकते. मात्र, सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या निवासस्थानातील १०० खटल्यांची कागदपत्रे परत येत नाहीत, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मार्च २०१७ मधील एका प्रकरणात एकाला देण्यात आलेल्या जामिनाच्या आदेशाची सत्यप्रत न मिळाल्याने हे प्रकरण समोर आले होते. हे प्रकरण मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांच्यापुढे गेले तेव्हा त्यांनी कागदपत्रे पुन्हा तयार करण्याचे निर्देश दिले होते. तसेच हे प्रकरण न्या. जयचंद्रन यांच्याकडे सोपविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)>आदेशांच्या प्रती उपलब्धच नाहीतंहे प्रकरण मंगळवारी जेव्हा सुनावणीसाठी आले तेव्हा न्यायाधीशांसमोर हे स्पष्ट करण्यात आले की, यापूर्वीच्या न्यायाधीशांनी राखून ठेवलेल्या अथवा आदेश दिलेल्या प्रकरणांच्या प्रती अद्याप पाहायला मिळाल्या नाहीत. न्या जयचंद्रन यांनी सांगितले की, न्या. मतिवानन यांनी राखून ठेवलेल्या १०० प्रकरणांची कागदपत्रे गहाळ झाली आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता न्यायालयाने याची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Central Bureau of Investigationकेंद्रीय गुन्हे अन्वेषण