शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पाच राज्यांतील निवडणुका खरेच सुप्त संकेत देतात का? लोकसभा निवडणुकीचा अंदाज लावणे होते अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 08:16 IST

विशेषतः हिंदी पट्ट्यातील राज्यांच्या निकालांवरून ६ महिन्यांनंतर लोकसभेवेळी काय घडणार, याचा अंदाज लावणे अशक्य असल्याचा आजवरचा अनुभव आहे. 

सुनील चावके -नवी दिल्ली :  गेल्या २५ वर्षांपासून लोकसभा निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी होणाऱ्या  विधानसभा निवडणुकांच्या उपांत्य फेरीचा कौल लोकसभा निवडणुकीत काय घडणार, याचे फसवे संकेत देत आला आहे. विशेषतः हिंदी पट्ट्यातील राज्यांच्या निकालांवरून ६ महिन्यांनंतर लोकसभेवेळी काय घडणार, याचा अंदाज लावणे अशक्य असल्याचा आजवरचा अनुभव आहे. सोनिया गांधी यांच्या पदार्पणात १९९८ मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्लीत काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडविला होता. विजयामुळे उत्साही काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणून अवघ्या एका मताच्या फरकाने वाजपेयी सरकार पाडले. त्यानंतर सोनिया गांधींनी सरकार स्थापनेविषयी दावा केला, पण काँग्रेसचे सत्तेत परतण्याचे मनसुबे हिंदी पट्ट्यातील नेत्यांनी धुळीस मिळविले.   '

भाजपलाही तोच अनुभव२००३ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने दिल्ली वगळता मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये मोठ्या फरकाने काँग्रेसला पराभूत केले. पुढे भाजपने २००४ साली सहा महिने आधी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरविले, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

काँग्रेस पुन्हा सत्तेत२००८ साली भाजपने मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ राखले, पण काँग्रेसने राजस्थान आणि दिल्लीत विजय मिळवून लढत २-२ अशी बरोबरीत राखली. पण सहा महिन्यांनंतर यूपीएने २००४ पेक्षा मोठा विजय मिळवत पुन्हा सत्तेवर बसला. 

मोदींच्या लाटेत काँग्रेसचा पराभव२०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर भाजपने मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान जिंकली आणि राष्ट्रीय राजकारणातील काँग्रेसच्या पतनाची सुरुवात केली. त्यातूनच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.

 

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी