शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमधील असंतोषही समोर, वसुंधरा राजेंना शांत करण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 07:45 IST

पक्षनेतृत्त्वाने वसुंधरा राजे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी न सोपविल्यामुळे त्या राज्याच्या कारभारात निष्क्रिय होत्या

हरीश गुप्ता नवी दिल्ली : राजस्थानमध्येकाँग्रेस पक्षाला संकटाचा सामना करावा लागत असतानाच राज्य भाजपामधील असंतोषही समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांच्याशी संबंधित समस्येवर भाजपा नेतृत्वही झगडत आहे. 

पक्षनेतृत्त्वाने वसुंधरा राजे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी न सोपविल्यामुळे त्या राज्याच्या कारभारात निष्क्रिय होत्या. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाचा पराभव झाल्यापासून त्या अधिक सक्रिय नाहीत. भाजपाचे ज्येष्ठ नेते गुलाबचंद कटारिया यांना जानेवारी २०१९मध्ये विरोधी पक्षनेते आणि सतीश पुनिया यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. २०२०मध्ये सचिन पायलट यांनी २०हून अधिक आमदारांसह आपली ताकद दाखविली. या ऑपरेशन लोटसमध्येही वसुंधरा राजे यांचा सहभाग नव्हता. जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत हे वसुंधरा राजे यांची नव्हे तर, भाजप नेतृत्त्वाची निवड आहेत, हेही नंतर दिसून आले. 

भाजपाच्या चुकीच्या भूमिकेमुळे ऑपरेशन लोटस अयशस्वी झाले आणि काँग्रेसचे काही आमदार सचिन पायलट यांच्या नियंत्रणातून बाहेर पडले. विधानसभा निवडणुकीला १५ महिने बाकी असताना भाजपा नेतृत्व आता स्वत:चे घर व्यवस्थित ठेवत आहे. २०० सदस्यांच्या विधानसभेत भाजपाचे ७१ आमदार आहेत आणि २०२३च्या निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी पक्षासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे भाजपा सर्व गटांना एकत्र आणण्यास उत्सुक आहे. 

केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा ?  अलिकडच्या काळात भाजपा नेतृत्व वसुंधरा राजे यांना महत्त्वाच्या कार्यक्रमात निमंत्रित करुन शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले असले तरीही त्या मोठ्या प्रमाणावर निष्क्रिय राहिल्या आहेत.भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, वसुंधरा राजे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद दिले जाऊ शकते. त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय केले जाऊ शकते. दुष्यंत सिंह हे चार वेळा लोकसभेचे खासदार झालेले आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा