शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

अपात्रतेचा मुद्दा; आम आदमी पार्टी नव्याने करणार याचिका, पहिली याचिका घेतली मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 01:39 IST

निवडणूक आयोगाकडून अपात्र ठरविण्याच्या शिफारशीला आव्हान देणारी याचिका आपच्या त्या २० आमदारांनी दिल्ली उच्च न्यायालयातून परत घेतली आहे.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून अपात्र ठरविण्याच्या शिफारशीला आव्हान देणारी याचिका आपच्या त्या २० आमदारांनी दिल्ली उच्च न्यायालयातून परत घेतली आहे. लाभाचे पद स्वीकारल्याप्रकरणी या आमदारांवर अपात्रतेची कारवाई झालेली आहे. तथापि, या आमदारांनी सोमवारी स्पष्ट केले की, अपात्र ठरविण्याच्या अधिसूचनेवर विचार विमर्श केल्यानंतर, ते न्यायालयात नव्याने अर्ज दाखल करणार आहेत.न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी या आमदारांना आपला अर्ज परत घेण्याची परवानगी दिली आहे. आपकडून हजर असलेले एक वकील मनीष वशिष्ट यांनी न्यायालयात सांगितले की, निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या शिफारशींना आव्हान देणारीयाचिका आता अर्थहीन आहे.कारण याबाबतची अधिसूचना २० जानेवारी रोजी जारी करण्यात आली आहे.यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा ‘आप’च्या पाठीशी -आपच्या आमदारांना अपात्र ठरविण्याचा राष्ट्रपतींचा निर्णय म्हणजे तुघलकशाही असल्याची टीका शत्रुघ्न सिन्हा आणि यशवंत सिन्हा यांनी केली आहे. यशवंत सिन्हा यांनी टिष्ट्वट केले आहे की, राष्ट्रपतींचा निर्णय हा न्यायाच्या विरुद्ध आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनीटिष्ट्वट केले की, आपच्या विरोधातील हे सूडाचे राजकारण जास्त दिवस चालणार नाही.निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारनेच हे घडवून आणले. आमदारांनी बाजू मांडण्याची संधीही दिली गेली नाही. भाजपाने आगामी २ वर्षांसाठी दिल्लीतील विकास कामे रोखली आहेत. मात्र, लोक याला चांगले प्रत्युत्तर देतील- मनीष सिसोदिया,उपमुख्यमंत्री, दिल्ली.

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा