शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेद्वारे तोडगा काढावा, संयुक्त राष्ट्रांचे भारत-पाकला आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 01:14 IST

काश्मीरप्र्रश्नी मध्यस्थीची शक्यता फेटाळून लावताना भारत आणि पाकिस्तानने चर्चेद्वारे प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा काढावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिया गुतारेस यांनी केले आहे.

संयुक्त राष्ट्रे : काश्मीरप्र्रश्नी मध्यस्थीची शक्यता फेटाळून लावताना भारत आणि पाकिस्तानने चर्चेद्वारे प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा काढावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिया गुतारेस यांनी केले आहे.गेल्या आठवड्यापासून पाकने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. वातावरण तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे हे विधान महत्त्वपूर्ण आहे. महासचिवांचे प्रवक्ते स्टिफन दुजार्रिक म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख मध्यस्थीसाठी उपलब्ध आहेत. पण, त्यासाठी दोन्ही देशांच्या सहमती आवश्यक आहे. प्रलंबित प्रश्नांवर दोन्ही देशांनी लक्ष द्यावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करू शकतो. (वृत्तसंस्था)१२ जणांचे गेले प्राणभारत-पाकिस्तान सीमेवर तणाव असतानाच या आठवड्यात पाक सैनिकांनी केलेल्या गोळीबारांत १२ भारतीयांना प्राण गमवावे लागले आहेत. सीमेवरील ४० हजार रहिवाशांनी स्थलांतर केले असून सीमा भागातील १00 हून अधिक शाळाही बंद केल्या आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारत