शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

धीरुभाई अंबानी यांचे हे प्रेरणादायी विचार तुम्हालाही देतील प्रेरणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 11:14 IST

धीरुभाई अंबानी यांचे विचार आज अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे. अनेकजण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन काहीतरी वेगळं करण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. त्यांची काही प्रेरणादायी विचार खालीलप्रमाणे सांगता येतील.

धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी यांचा आज स्मृतिदिन. धीरुभाई भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. त्यांचे विचार आज अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे. अनेकजण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन काहीतरी वेगळं करण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. त्यांची काही प्रेरणादायी विचार खालीलप्रमाणे सांगता येतील.

धीरुभाई अंबानी यांचे विचार

1) जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हाला दुसरे कोणी तरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामाला ठेवेल. - धीरूभाई अंबानी

2) जर तुम्ही भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड माराल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचू शकणार नाही. त्या पेक्षा बिस्किटं टाका आणि पुढे जा. - धीरूभाई अंबानी

3) भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळात एक शास्वत गोष्ट म्हणजे. नाती आणि विश्वास. हाच विकासाचा पाया आहे. - धीरूभाई अंबानी

4) खूप लोकांना वाटते की संधी ही नशिबाने मिळते. पण मला वाटते की अनंत संधी आहेत आपल्या आजूबाजूला पण काही त्याला हेरतात तर काही त्या संधीला बघून दुर्लक्ष करतात. - धीरूभाई अंबानी

5) जे स्वप्न बघण्याचे धाडस करतात, त्यांच्यासाठी पूर्ण जग आहे जिंकायला. - धीरूभाई अंबानी

6) भारतीयांची सर्वात मोठी समस्या हीच आहे की, ते मोठा विचार करायचे विसरून गेले आहेत. - धीरूभाई अंबानी

7) मला 'नाही' हा शब्द ऐकू येत नाही. - धीरूभाई अंबानी

8) काहीतरी मिळवण्यासाठी विचारपूर्वक धोका पत्करावा लागतो. - धीरूभाई अंबानी

9) एक दिवस धीरूभाई निघून जाईल, पण Reliance चे कर्मचारी आणि शेअर धारक याला चालवतच राहतील. Reliance हा आता एक विचार आहे, ज्यात अंबानींना काही अर्थ नाही. - धीरूभाई अंबानी

10) मोठं विचार करा, जलद विचार करा, सर्वांचा पुढे जाऊन विचार करा. विचारांवर कोणाचेच एकाधिकार नाहीये. - धीरूभाई अंबानी

11) आपले स्वप्न विशाल असायला हवेत. आपल्या महत्त्वाकांक्षा उंच असायला हव्यात. आपली प्रतिबद्धता प्रगल्भ असायला हवी. आपले प्रयत्न मोठे असायला हवे. रिलायंस आणि भारतासाठी हेच तर माझे स्वप्न आहे. - धीरूभाई अंबानी

12) फायदा कमण्यासाठी तुम्हाला कोणत्या निमंत्रण पत्रिकेची गरज नाही. - धीरूभाई अंबानी

टॅग्स :Dhirubhai Ambaniधीरुभाई अंबानीbusinessव्यवसाय