शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

Delhi Violence : चिथावणीखोरांवर कारवाई करण्यात यावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 2:52 AM

प्रक्षोभक भाषणांमुळे मागणी

नवी दिल्ली : प्रक्षोभक भाषण करून समाजात तेढ निर्माण करणारांविरोधात कठोर कारवाईसाठी विधि आयोगाच्या अहवालावर अंमलबजावणी करून कायदा करण्याची मागणी करणारी जनहित याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.भाजप नेते अ‍ॅड. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील काही दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता आहे. ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराआधी काही नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे केली होती. याबाबत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर लगेचच जनहित याचिका दाखल झाली. गृह मंत्रालय व कायदा मंत्रालय यांनी विधि आयोगाला २६७ व्या अहवालावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. विधि आयोगाने प्रक्षोभक भाषणे करणाऱ्यांवर कारवाईसाठी मार्च २०१७ मध्ये हा अहवाल सरकारला सादर केला होता.प्रक्षोभक भाषणांच्या संकल्पनेचे विश्लेषण करून या समस्येवर प्रतिबंध घालण्यासाठी निवडणूक आयोगाला अधिक अधिकार देण्याबाबत संसदेत शिफारस करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये विधि आयोगाला केली होती. विधि आयोगाने प्रक्षोभक भाषणांसदर्भात भारतीय कायदा आणि परदेशी कायदा यांचे विश्लेषण केल्यानंतर अहवाल सादर करताना सांगितले की, भारतीय दंड संहितेत या समस्येवर उपाय योजण्यासाठी नवीन तरतुदी करणे आवश्यक आहे. आयोगाने भारतीय दंड संहिता आणि दंड प्रक्रिया संहितेत संशोधन करून कलम ‘१५३ क’ आणि कलम ‘५०५ अ’ जोडण्याची शिफारस केली होती.अभिव्यक्ती स्वातंत्र हे नव्हेप्रक्षोभक भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही दोन परस्परविरोधी आव्हाने आहेत. या आव्हानांपासून समानता दूर आहे. कारण समाजातील द्वेषाला प्रोत्साहन देण्यास मान्यता नसणे आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य यांच्यात मोठे अंतर आहे, असे या अहवालात म्हटले आहे.अहवालात अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि ब्रिटन या देशांच्या कायद्याचीही माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :delhi violenceदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय