शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 17:59 IST

"ज्या दिवशी ४० लाख लोक दिल्लीच्या रस्त्यावर येतील, यांना यांची आजी आठवेल..."

दिल्लीतील जंतरमंतर येथे रविवारी (२९ जून) आम आदमी पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील झोपडपट्ट्या तोडण्याच्या विरोधात, हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि रेखा गुप्ता सरकारवर थेट हल्ला चढवला आणि भाजप दिल्लीतील झोपडपट्ट्या पाडण्याचा (तोडण्याचा) कट रचत असल्याचा आरोप केला.

"ज्या दिवशी ४० लाख लोक दिल्लीच्या रस्त्यावर येतील, यांना यांची आजी आठवेल" -अरविंद केजरीवाल म्हणाले, "मी भाजप एका मोठ्या नेत्यासोबत बोलत होतो, ते म्हणाले, आम्ही दिल्लीतील सर्व झोपडपट्ट्या पाडणार. दिल्लीतील सर्व झोपडपट्ट्या पाडण्याचा यांचा कट आहे. दिल्लीतील ४० लाख लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. संघटित व्हा. ज्या दिवशी ४० लाख लोक दिल्लीच्या रस्त्यावर येतील, यांना यांची आजी आठवेल. तुमची ताकद तुमची एकता आहे. संघटित व्हा." 

"याच जंतरमंतरवरील आंदोलनाने काँग्रेसचा सफाया झाला..." -केजरीवाल पुढे म्हणाले, "आज या व्यासपीठावरून मी भारतीय जनता पक्षाला इशारा देत आहे की, झोपडपट्ट्या पाडणे थांबवा, आपण आपल्या मर्यादेत राहा, नाहीतर एवढे मोठे आंदोलन होईल की, तुमचे सिंहासनही हादरेल." एवढेच नाही तर, "याच जंतरमंतरवरील आंदोलनाने काँग्रेसचा सफाया झाला. आता आपण झोपडपट्ट्या तोडणे थांबवले नाही तर रेखा गुप्ता सरकार तीन वर्षांपेक्षा अधिक काळ टिकणार नाही."

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीAAPआपPoliticsराजकारणdelhiदिल्लीBJPभाजपा