शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

राजधानी दिल्लीला यमुनेचा विळखा; साचलेल्या पाण्यात बुडून 3 मुलांचा मृत्यू ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 18:55 IST

दिल्लीतील मुकंदपूर चौकात साचलेल्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे.

Delhi Flood: यमुना नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे राजधानी दिल्ली पाण्याखाली गेली आहे. या पाण्यामुळे शुक्रवारी(दि.14) दुपारी तीन वाजता मुकुंदपूर चौकात मोठी दुर्घटना घडली. साचलेल्या पाण्यात आंघोळीसाठी गेलेल्या 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. मुलांचे वय 14 ते 15 वर्षांच्या दरम्यान आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदपूर येथील एका मैदानात पावसाचे पाणी साचले होते. त्यात ही मुले आंघोळीसाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने मुले बुडायला लागली. बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी एका हवालदाराने पाण्यात उडीही मारली, मात्र तोपर्यंत मुलांचा मृत्यू झाला होता.

पाण्यापासून दूर राहण्याचा सल्लादिल्ली सरकारने सांगितले की, सर्व बाधित जिल्ह्याचे कलेक्टर, I&FC विभाग, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन, दिल्ली पोलिस आणि इतर विभाग पुराचा सामना करण्यासाठी अलर्ट मोडवर आहेत. सातत्याने समन्वय साधला जात आहे. एनडीआरएफच्या 15 तुकड्या दिल्लीत तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफने आतापर्यंत 4346 लोक आणि 179 पशुधनाची सुटका केली आहे.

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. हे भाग पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहेत. लोकांना पूरस्थितीची माहिती देण्यासाठी सातत्याने घोषणा केल्या जात आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि सीडीव्ही तैनात करून सल्ला दिला जात आहे. लोकांना नदीच्या पाण्यापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या भागात पुराचे पाणी शिरलेबेला रोड, राजकिशोर रोड, सिव्हिल लाईन्स, लाल किल्ला (आउटर रिंग रोड), यमुना बाजार, ISBT काश्मिरी गेट, शंकराचार्य रोड, मजनू का टिळा, खड्डा कॉलनी, बाटला हाऊस, विश्वकर्मा कॉलनी, शिव विहार, खजुरी कॉलनी, सोनिया विहार, किंग्सवे कॅम्प, जीटीबी नगर, राजघाटाजवळ, वजिराबाद, भैरव रोड आणि मठ मार्केट भागात पाणी तुंबले आहे.

टॅग्स :delhiदिल्लीfloodपूरRainपाऊसDeathमृत्यू