शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झटका; न्यायालयाने न्यायालयीन कोठडी वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 15:05 IST

केंद्रीय तपास एजन्सी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक केली होती. आता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी २३ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने कोर्टाने झटका दिला आहे. न्यायालयानेदिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज त्यांना तिहार तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. जिथे न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीने २१ मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी त्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती. यानंतर कोर्टाने त्यांना दोनदा ईडी रिमांडवर पाठवले. यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी १ एप्रिल रोजी न्यायालयीन कोठडीत केली. तेव्हापासून केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत.

काँग्रेस लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतं; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

आज पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आरोप केले,  केजरीवाल यांना गुन्हेगाराप्रमाणे तुरुंगात ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, “त्यांना पाहून मी भावूक झालो. त्यांना गुन्हेगारासारखे वागवले जात आहे. त्यांची चूक काय? त्यांनी मोहल्ला दवाखाने बनवले हा त्यांचा दोष आहे का?, असा सवालही त्यांनी केला.

सुप्रीम कोर्टात सुनावणी

आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर ईडीकडून २४ एप्रिलपर्यंत उत्तर मागितले आहे. २९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होईल, असे न्यायालयाने सांगितले.

सीएम केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेला आव्हान दिले आहे. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना दिलासा देण्यास नकार दिला होता.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपCourtन्यायालयdelhiदिल्लीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय