शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

मालमत्तांची हानी केल्यास तुरुंगवास, पाच वर्षे कारावास आणि मोठ्या दंडाची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 6:28 AM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक, खासगी मालमत्तेची हानी करणा-यांना दंड आणि पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक, खासगी मालमत्तेची हानी करणा-यांना दंड आणि पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी तशा वटहुकुमावर सही केली आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.काश्मीर खोºयात दगडफेक, जाळपोळ अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रक्षोभक कारण नसतानाही हे प्रकार होत आहेत. ते व्हावेत, यासाठी एसएमएस पाठविणे आणि व्हॉट्स अ‍ॅपवरून निरोप देणे वाढले आहे. त्यामुळे मोबाइल इंटरनेट सेवा अनेकदा बंद करावी लागत आहे. त्याच्या जोडीला आता तुरुंगवास व दंड अशा शिक्षाही होतील, या प्रकारांमुळे या घटना कमी होतील, असे सरकारला वाटत आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू नाही. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी वटहुकूम काढला आहे. (वृत्तसंस्था)>आवाहन करणे हा गुन्हाचसार्वजनिक आणि खासगी मालमत्तेची थेट हानी करणे शिक्षापात्र ठरविण्यात आले असून, अशा कृतीसाठी आवाहन करण्यालाही गुन्ह्याला प्रोत्साहन देणे समजले जाईल. अशा कृती व आवाहन यासाठी दोन ते पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होईल व हानी झालेल्या मालमत्तेची भरपाई दंडाच्या रूपाने वसूल केली जाईल.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरjailतुरुंग