शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

इगतपुरीच्या पूर्व भागात नुकसान

By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST

सर्वतीर्थ टाकेद ( वार्ताहर ) ईगतपुरी तालुक्यातील पुर्व भागात सांयकाळी सहा वाजता तुफान वादळी वा-यासह गारांचा पाऊस पडुन सर्वत्र आहाकार उडाला.या पाऊस व गारापिटी मुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चार वाजे पासुनच विजांचा गडगडाट सुरू झाला होता.कुठेतरी ढग दिसत होते मात्र विजांचा कडकडाट सुरू झाला व आंबेवाडी खडकेद ...


सर्वतीर्थ टाकेद ( वार्ताहर ) ईगतपुरी तालुक्यातील पुर्व भागात सांयकाळी सहा वाजता तुफान वादळी वा-यासह गारांचा पाऊस पडुन सर्वत्र आहाकार उडाला.या पाऊस व गारापिटी मुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चार वाजे पासुनच विजांचा गडगडाट सुरू झाला होता.कुठेतरी ढग दिसत होते मात्र विजांचा कडकडाट सुरू झाला व आंबेवाडी खडकेद इंदोरे वासाळी खेड माळवाडी या भागाकडून प्रथम सोसाट्याचा वारा व पाऊस सुरू झाला अन् क्षणात सोनोशी बांबळेवाडी मायदरा टाकेद अधरवड अडसरे या भागात गारांचा वर्षाव होऊन सर्वत्र गारांचाच पाऊस सुरू झाला.शेतात अंगणात रस्त्यात गारांचे ढीग साचले होते.सर्वत्र पांढरेशुभ्र आच्छादन तयार झाले होते.
खेड माळवाडी काननवाडी या भागात मलाचिन पेपर गारपीटीमुळे फाटून गेला.तर पिकांची अवस्था तर वर्णन करण्यापलीकडे आहे.शेतक-यांनी कर्ज काढुन एक एकरासाठी ड्रीप व मलाचिनपेपर साठी लाख रूपये खर्च केले आहेत.या भागात सुमारे चारशे हेक्टर क्षेत्राची नुकसान झाल्याचा अंदाज वर्तिवला जात आहे.टॉमँटो वांगी काकडी कांदा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या बाबत तहसिलदार महेंद्र पवार यांनी प्रत्येक्ष पहाणी करून शेतक-यांच्या व्यथा जाणल्या.
या गारपीटी मुळे कांदा हा पुर्ण पसरून गेला व त्यावर गारांचा थर साचल्यामुळे या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.अनेक शेतक-यांनी कांदे काढण्यास सुरवात केली होती तर काही शेतकरी कांदे काढण्याच्या तयारीत होते या मुळे हातातोंडाशी आलेला घास या गारपीठीमुळे नष्ट झाल्याने शेतकरी हवाल दिल झाला आहे.
अनेक शेतक-यांनी हरभरा काढण्यास सुरवात केली होती ज्यांनी काढला तो शेतातच राहीला तर ज्यांनी काढला नाही तो फुगुन जाईल तर अनेक शेतक-यांचे टॉम्याटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सोंगणीस आलेला गहू आडवा पडला तर ज्यांनी कापणी करून शेतात ठेवला होता त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अडसरे फळविहीर वाडी येथे सुदाम कातोरे यांच्या कलींगडाचे शेतात पुर्ण पाणी साचुन सर्व पिकच नष्ट झाले आहे.
झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतक-यांना शासनाने विजिबल माफ कराव.बँकेची वसुली थांबवावी .शेतक-यांना दुबार पेरणी साठी त्वरीत मदत देण्याची मागणी शेकापचे नाशिक जिल्हा सरचिटणसि अशोक बोराडे .उपसभापती पांडुरंग पाटील वारूंगसे .हरीभाऊ वाजे बाळासाहेब घोरपडे रामचंद्र परदेशी यांनी मागणी केली आहे.
वार्ताहर