शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

ह्रदयद्रावक... दोन वर्षांपूर्वीच वडील गेले, रेल्वे प्रवासात आईचाही भूकबळी, कशी जगणार २ चिमुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 22:49 IST

आम आदमी पक्षाच्या संजय सिंह यांनी माय-लेकाराचा एक भावुक व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या ५ ते ७ दिवसांपासून खायला अन्न न मिळाल्याने आईचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या काळात कित्येक संवेदनशील घटना घडल्या आहेत. कित्येक घटनांनी डोळ्यात पाणी आणलंय, तर अनेक घटनांनी काळजाचं पाणी-पाणी झालंय. बिहारमधील मुजफ्फपूर रेल्वे स्थानकावरील एका दृश्याने सोशल मीडिया भावुक झाला असून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. तहान-भुकेमुळे मृत्युमुखी पडलेल्या आईला तिचा चिमुरडा उठवण्याचा प्रयत्न करतोय, तिच्या मृतदेहासोबत खेळताना दिसतोय. बिहारमधील या चिमुकल्यांच्या मदतीसाठी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव पुढे आले आहेत. मृत महिलेच्या मुलांच्या नावे ५-५ लाख रुपयांची एफडी करणार असल्याचे यादव यांनी म्हटले. 

आम आदमी पक्षाच्या संजय सिंह यांनी माय-लेकाराचा एक भावुक व्हिडिओ शेअर केला आहे. गेल्या ५ ते ७ दिवसांपासून खायला अन्न न मिळाल्याने आईचा मृत्यू झाला. या आईचा मृतदेह बिहारमधील मुजफ्फपूर रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आला. त्यावेळी, तिचा चिमुकला आईला उठविण्याचा प्रयत्न करतोय. आईचा पदर आपल्या हातात घेऊन तो खेळतोय. कारण, आपली आई देवाघरी गेलीय, एवढं समजण्याइतकाही तो मोठा नाही. अतिशय ह्रदद्रावक हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन संजय सिंह यांनी रेल्वे मंत्री आणि सरकारवर सडकून टीका केलीय. आता, या व्हिडिओतील चिमुकल्यांची जबाबदारी बिहारमधील राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी घेतली आहे. यादव यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. 

रेल्वे स्थानकावरील मृत महिलेच नाव अरबिना खातून असून दोन वर्षांपूर्वीच त्यांचे पती त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे, या महिलेच्या दोन्ही मुलांसाठी ५ लाख रुपयांची मदत तेजस्वी यादव यांनी देऊ केली आहे. सज्ञान होईपर्यंत एफडी स्वरुपात ही रक्कम या मुलांच्या नावे असणार आहे. तसेच, या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि देखभाल करणाऱ्या नातेवाईकास किंवा कुटुंबातील सदस्यास कटिहार जिल्ह्यात नोकरी देण्यात येई, असेही तेजस्वी यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले आहे. 

दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला तो गरिब आणि मजूर वर्गाला. अनियोजित लॉकडाऊनच्या तडाख्यात सापडला कामगार वर्ग, श्रमिक वर्ग आणि हातावरील पोट असलेला गरिब. केंद्र सरकारने अचानक लॉकडाऊन केल्यामुळे हातचं कामही गेलं अन् कोरोनाच्या संकटामुळे गाव गाठण्याला सर्वांनीच प्राधान्य दिलं. श्रमिक मजूरांच्या हालअपेष्टा मीडियाच्या माध्यमातून सरकारपुढे आल्या. त्यानंतर, सरकारने श्रमिक ट्रेन सुरु करुन मजूरांना घरी पाठविण्याचं काम हाती घेतलं. मात्र, अद्यापही मजूर व कामगार वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. मजुरांना अन्न न मिळाल्यामुळे त्यांचा जीव जात 

टॅग्स :Biharबिहारcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेTejashwi Yadavतेजस्वी यादव