शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

बळीराजाची क्रुर थट्टा, युपी सरकारने दिली अवघ्या 9 पैशांची कर्जमाफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 23:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर एप्रिल महिन्यात उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकरनं शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली होती. योगी सरकारनं यावर अमंलबजावणी सुरु केली असून

मेरठ, दि. 13 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर एप्रिल महिन्यात उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकरनं शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली होती. योगी सरकारनं यावर अमंलबजावणी सुरु केली असून राज्यातील शेतकऱ्यांचे एक लाखांपर्यंतचे कर्जमाफी करण्यास सुरुवात केली आहे. एककीकडे एक लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचे सरकारनं पाऊल उचलले आहे. याबाबत प्रत्येक जिल्ह्यात कर्जमाफीचे प्रमाणपत्रही दिले जात आहे. तर दुसरीकडे पश्चिम उत्तरप्रदेशमध्ये  आधिकारी आणि बँक कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ लागला आहे. यावर विरोधाकांनी चांगलाच समाचार घेतला आहे. एक लाख रुपयांच्या ऐवजी बागपतमधील एका शेतकऱ्याला आठ पैशांची कर्जमाफी मिळाली आहे. तर बिजानेर मधील शेतकऱ्याला फक्त नऊ रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. यामुळे जनतेमध्ये असंतोष पसरला आहे. 

बाजानेरमधील 14,188 शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. पहिल्या फेरीत 5,026 बळीराजांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले. यामधील काही शेतकऱ्य़ांना 10 रुपये, 38 रुपये कर्जमाफी दिल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. 114 शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ झाले.  एका शेतकऱ्याच्या नावावर 60हजार रुपयांचे कर्ज होते पण त्याला फक्त 38 रुपयांचे कर्जमाफ झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले. एक हजार रुपयांपेक्षा कमी कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण 23 आहे. यामध्ये 9 पैशांपासून 377 रुपयापर्यंतचे त्यांचे कर्जमाफ झास्याचे प्रमाणपत्र त्यांना मिळाले आहे. 

नगीनातील बलीया या शेतकऱ्याला 9 पैले, बास्टाच्या चरन सिंहला 84 पैसै, आंकूच्या रामधनला दोन रुपये, अफजलगढच्या भागेशला 6 रुपये, भंडवराच्या हिराला 3 रुपये, नजीयाबादच्या जसवंतील 21 रुपये, धामपुरलाच्या बलजीला सिंहला 126 रुपये आणि किरतपूरच्य़ा दौलत सिंगला 377 रुपये कर्जमाफी दिली आहे.  

उत्तरप्रदेश सरकारच्या या कर्जमाफीचा लाभ 86 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी आदित्यनाथ सरकारला 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागली. 

टॅग्स :Farmerशेतकरीyogi adityanathयोगी आदित्यनाथGovernmentसरकारBJPभाजपा