शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

विमान, रेल्वे क्षेत्राला 60,000 कोटींचा तोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 02:13 IST

लॉकडाऊनमधील तीन महिने : मालवाहतुकीत मात्र १५ टक्क्यांची वाढ

हरीश गुप्ता ।

नवी दिल्ली : कोरोना, चाचण्या, नोकऱ्या गमावणे, जीडीपी वृद्धी आदी मुद्दे आणि डेटा शेअर करण्याची वेळ आली तेव्हा केंद्र सरकार काटकसरी झाले आहे. कोरोना काळात रेल्वे आणि विमान उड्डाण या दोन क्षेत्रांतील मोठ्या नुकसानीची आकडेवारी समोर आली आहे. या दोन क्षेत्रांत तीन महिन्यांत ६० हजार कोटींचे नुकसान झाले.18,००० नोकºया गेल्याराज्यसभेत नागरी उड्डयन आणि शहरी विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी खुलासा केला की, खासगी एअरलाईन्स, कार्गो, विमानतळ संचालन व इतर यांचे एकूण महसूल नुकसान32,252कोटी आहे. लॉकडाऊनमुळे एअर इंडियालाही5535कोटींचे नुकसान झाले. खासगी विमान क्षेत्रात18,000नोकºया गेल्या. जहाज, रस्ते परिवहन, उद्योग, दूरसंचार, आयटी, तेल क्षेत्रातील आकड्यांचा खुलासा करण्यात आलेला नाही.रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत सांगितलेल्या माहितीनुसार, महसुलात २७,७३१.४१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. २०१९ च्या तुलनेत आॅगस्ट २०२० अखेरपर्यंत १७,५७४.६० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय रेल्वेला १२ आॅगस्ट २०२० पर्यंत ३३७१.५० कोटी रुपये परत करावे लागले. या काळात मालवाहतूक महसूल तोटा ६७८५ कोटी होता.

टॅग्स :railwayरेल्वेAir Indiaएअर इंडियाcorona virusकोरोना वायरस बातम्या