शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 19:04 IST

Uttar Pradesh Crime News: कौटुंबिक कलहामुळे वैतागलेल्या एका महिलेने तीन मुलांना शरीराला बांधून कालव्यात उडी मारत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथे घडली आहे.

कौटुंबिक कलहामुळे वैतागलेल्या एका महिलेने तीन मुलांना शरीराला बांधून कालव्यात उडी मारत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बांदा येथे घडली आहे. रिसोडा गावातील ३० वर्षीय रीना देवी नावाच्या या महिलेने कौटुंबिक कलहामुळे कंटाळून मुलांसह केन कालव्यामध्ये उडी मारली आणि जीवन संपवलं. दरम्यान, या चौघांचेही मृतदेह सापडल्यानंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रीनाचा पती अखिलेश हा मोलमजुरी करून कुटुंबाचं पालनपोषण करत असे. तसेच चार पैसे अधिक कमावण्यासाठी तो शहरामध्येही जाऊन काम करत असे. मात्र गेल्या काही काळापासून तो व्यसनांच्या आहारी गेला होता. त्यामुळे तो पत्नी आणि मुलांपासून दुरावला होता. कुटुंबाची आर्थिक स्थिती बिघडली तरी तो कुटुंबाकडे लक्ष देत नव्हता. रीना ही पतीला मुलांसाठी  आवश्यक वस्तू आणि घरात किराणा आणायला सांगायची. मात्र तो ऐकायला तयार नव्हता. त्यावरून घरात रोज वादविवाद व्हायचे.

अखेरीस सततच्या वादांना कंटाळून रीना हिनं धक्कादायक पाऊल उचललं. तिने हिमांशू (९), अंशी (५) आणि प्रिंस (३) यांना घेऊन घराबाहेर पडली.  तिने तिच्याकडील काही वस्तू किनाऱ्यावर ठेवल्या. त्यानंतर तिने एका कपड्याने मुलांना स्वत:च्या शरीराला घट्ट बांधले बांधले आणि कालव्यात उडी मारली.

या महिलेच्या पतीने पत्नी आणि मुले घरात नसल्याचे पाहिल्यानंतर त्यांचा शोध सुरू केला. यादरम्यान, कालव्याच्या किनाऱ्यावर महिलेचं साहित्य मिळाल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कालव्यातील पाण्याचा प्रवाह कमी केला आणि स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने महिला आणि इतर तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश