शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोविड, युक्रेन युद्धामुळे जल जीवन मिशन मागे, प्रत्येक घरात नळ देण्याची योजना रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 15:05 IST

कोविड महामारी आणि युक्रेन युद्धामुळे स्टील आणि सिमेंटचा तुटवडा हे या योजनेच्या लक्ष्याच्या मागे राहण्याचे कारण सांगितले जात आहे.

संजय शर्मा -

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मिशन’ या प्रमुख योजनेंतर्गत ‘हर घर नल’ योजना निर्धारित लक्ष्यापेक्षा मागे पडली आहे. मार्च २०२४ पर्यंत नळ कनेक्शन फक्त तीन-चतुर्थांश ग्रामीण भागात आणि देशातील अर्ध्या आदिवासी भागात उपलब्ध असतील.

कोविड महामारी आणि युक्रेन युद्धामुळे स्टील आणि सिमेंटचा तुटवडा हे या योजनेच्या लक्ष्याच्या मागे राहण्याचे कारण सांगितले जात आहे. २०१९ मध्ये जल जीवन मिशन सुरू करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवले होते. जलशक्ती मंत्रालयानेही हे महत्त्वाचे लक्ष्य पूर्ण क्षमतेने गाठण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पश्चिम बंगाल आणि केरळसारख्या राज्यांमध्ये समस्या निर्माण झाल्या. या राज्य सरकारांनी पाण्याच्या टाक्या उभारण्याबाबत हात झटकले.२०२४पर्यंत जिथे देशातील सर्व घरांमध्ये नळ कनेक्शन उपलब्ध होणार होते तिथे आता ग्रामीण भागात केवळ ७५ टक्के लक्ष्य पूर्ण करणे अपेक्षित आहे. आदिवासी भागात हा आकडा कमी आहे आणि फक्त ५० टक्के आदिवासी भागातच नळ पोहोचू शकतो.

टॅग्स :WaterपाणीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया