शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

न्यायालयीन निर्णयांचा जनतेच्या विश्वासावर प्रभाव - सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 7:14 PM

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या एका ऑडिटोरियमच्या भूमिपूजन  सोहळ्याला सरन्यायाधीश उपस्थित होते.

गुवाहाटी - न्यायालयांनी दिलेले निर्णय आणि आदेशांमुळे जनतेच्या विश्वासावर प्रभाव पडतो; याची जाणीव न्यायाधीश आणि न्यायिक अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे, असे मत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केले. 

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या एका ऑडिटोरियमच्या भूमिपूजन  सोहळ्याला सरन्यायाधीश उपस्थित होते. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, "सरकारी कार्यालये आणि संस्थांपेक्षा न्यायालये वेगळी आहेत. कारण न्यायालये न्यायाच्या चक्राला पुढे सरकवण्यासाठी दररोज सर्व पक्षकारांना मदत करत असतात. त्यामुळे न्यायाधीश आणि न्यायिक अधिकाऱ्यांनी न्यायालयांनी दिलेले निर्णय आणि आदेशांमुळे जनतेच्या विश्वासावर प्रभाव पडतो; याची जाणीव  ठेवली पाहिजे."

"जनतेच्या ज्या विश्वासावर आपल्या संस्थेचे अस्तित्व कायम आहे, तो विश्वास आपले आदेश आणि निकालांच्या आधारावर बनलेला आहे. याची जाणीव न्यायाधीश आणि अन्य न्यायिक अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे,"असा सल्लाही सरन्यायाधीशांनी यावेळी दिला.

 दरम्यान, सद्यस्थितीत काही व्यक्ती आणि समुहांकडून हिंसक आणि बेफिकीर व्यवहार दिसून येत आहे. मात्र असे प्रकार केवळ अपवाद असून, देशाच्या भक्कम न्यायिक संस्थाच्या परंपरेकडून पराभूत ते पराभूत होतील, असा विश्वासही सरन्यायाधीशांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ranjan Gogoiरंजन गोगोई