शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

नियोजनाअभावी कोरोनाविरुद्ध 21 दिवसांत युद्ध जिंकता आले नाही- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 01:40 IST

Rahul Gandhi : देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीपेक्षा अधिक झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाऊनमुळे लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. 

नवी दिल्ली : २१ दिवसांत कोरोना साथीविरोधातील युद्ध जिंकू हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला शब्द नियोजनशून्य पद्धतीने लॉकडाऊन लागू केल्याने खरा ठरला नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीपेक्षा अधिक झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाऊनमुळे लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्चमध्ये सांगितले होते की, महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकण्यात आले. आता आपण कोरोनाविरोधातील युद्ध २१ दिवसांत जिंकू. या उद्गारांचा संदर्भ देत मोदी यांना कोपरखळी मारताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, कोरोनाविरुद्धचे युद्ध तर जिंकता आले नाहीच, मात्र या साथीमुळे देशात सुमारे दीड लाख लोकांचा बळी गेलाआहे.

नोटाबंदी, चीनच्या घुसखोरीवर पंतप्रधान मोदी खोटे बोलले : कपिल सिब्बल पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदी, कोरोना साथ, चीनची घुसखोरी या तीन मुद्यांवर देशातील जनतेसमोर धडधडीत खोटे बोलले आहेत, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे. नवीन कृषी कायद्यांबद्दल तीन खोट्या गोष्टी काही लोकांकडून पसरविल्या जात आहेत, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केला होता. त्याला उत्तर देताना सिब्बल म्हणाले की, नोटाबंदीनंतर पन्नास दिवसांत देशातील सर्व स्थिती सुरळीत होईल.nकोरोना साथीवर २१ दिवसांत विजय मिळवू, चीनने भारतीय भूमीवर घुसखोरी केलेलीच नाही, अशी खोटी विधाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहेत.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीkapil sibalकपिल सिब्बलNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस