शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

नियोजनाअभावी कोरोनाविरुद्ध 21 दिवसांत युद्ध जिंकता आले नाही- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 01:40 IST

Rahul Gandhi : देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीपेक्षा अधिक झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाऊनमुळे लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. 

नवी दिल्ली : २१ दिवसांत कोरोना साथीविरोधातील युद्ध जिंकू हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला शब्द नियोजनशून्य पद्धतीने लॉकडाऊन लागू केल्याने खरा ठरला नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीपेक्षा अधिक झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाऊनमुळे लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्चमध्ये सांगितले होते की, महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकण्यात आले. आता आपण कोरोनाविरोधातील युद्ध २१ दिवसांत जिंकू. या उद्गारांचा संदर्भ देत मोदी यांना कोपरखळी मारताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, कोरोनाविरुद्धचे युद्ध तर जिंकता आले नाहीच, मात्र या साथीमुळे देशात सुमारे दीड लाख लोकांचा बळी गेलाआहे.

नोटाबंदी, चीनच्या घुसखोरीवर पंतप्रधान मोदी खोटे बोलले : कपिल सिब्बल पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदी, कोरोना साथ, चीनची घुसखोरी या तीन मुद्यांवर देशातील जनतेसमोर धडधडीत खोटे बोलले आहेत, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे. नवीन कृषी कायद्यांबद्दल तीन खोट्या गोष्टी काही लोकांकडून पसरविल्या जात आहेत, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केला होता. त्याला उत्तर देताना सिब्बल म्हणाले की, नोटाबंदीनंतर पन्नास दिवसांत देशातील सर्व स्थिती सुरळीत होईल.nकोरोना साथीवर २१ दिवसांत विजय मिळवू, चीनने भारतीय भूमीवर घुसखोरी केलेलीच नाही, अशी खोटी विधाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहेत.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीkapil sibalकपिल सिब्बलNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस