शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

नियोजनाअभावी कोरोनाविरुद्ध 21 दिवसांत युद्ध जिंकता आले नाही- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 01:40 IST

Rahul Gandhi : देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीपेक्षा अधिक झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाऊनमुळे लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. 

नवी दिल्ली : २१ दिवसांत कोरोना साथीविरोधातील युद्ध जिंकू हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला शब्द नियोजनशून्य पद्धतीने लॉकडाऊन लागू केल्याने खरा ठरला नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीपेक्षा अधिक झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाऊनमुळे लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्चमध्ये सांगितले होते की, महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकण्यात आले. आता आपण कोरोनाविरोधातील युद्ध २१ दिवसांत जिंकू. या उद्गारांचा संदर्भ देत मोदी यांना कोपरखळी मारताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, कोरोनाविरुद्धचे युद्ध तर जिंकता आले नाहीच, मात्र या साथीमुळे देशात सुमारे दीड लाख लोकांचा बळी गेलाआहे.

नोटाबंदी, चीनच्या घुसखोरीवर पंतप्रधान मोदी खोटे बोलले : कपिल सिब्बल पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदी, कोरोना साथ, चीनची घुसखोरी या तीन मुद्यांवर देशातील जनतेसमोर धडधडीत खोटे बोलले आहेत, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे. नवीन कृषी कायद्यांबद्दल तीन खोट्या गोष्टी काही लोकांकडून पसरविल्या जात आहेत, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केला होता. त्याला उत्तर देताना सिब्बल म्हणाले की, नोटाबंदीनंतर पन्नास दिवसांत देशातील सर्व स्थिती सुरळीत होईल.nकोरोना साथीवर २१ दिवसांत विजय मिळवू, चीनने भारतीय भूमीवर घुसखोरी केलेलीच नाही, अशी खोटी विधाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहेत.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीkapil sibalकपिल सिब्बलNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस