शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

एक मत 53 हजारांचं, EC च्या अजब कारभारामुळे कपाळावर हात माराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 13:28 IST

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची विनंती निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे.

लखनौ- निवडणुकीला लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानलं जातं. मतदान हे श्रेष्ठदान, लोकशाही देशातील नागरिकाचं परम कर्तव्य, पवित्र अधिकार समजला जातो. तसेच जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि यशस्वी लोकशाही म्हणून भारताचे जगभरात नाव घेतले जात असले तरी काही नियमांमुळे देशाच्या तिजोरीवर चांगलाच ताण पडत आहे. 25 जून रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकांबाबत आता असाच एक मुद्दा समोर आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या एका मतासाठी 53 हजार रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.

आपण महाराष्ट्रापासून दूर राहात असल्यामुळे आपल्याला पोस्टाद्वारे मतदान करु देण्यात यावे असी विनंती उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर राहाणाऱ्या नागरिकांना विधानपरिषदेच्याही  निवडणुकांसाठी तशी मुभा देण्यात यावी अशीही विनंती त्यांनी आयोगाला केली होती. मात्र निवडमूक आयोगाने ही विनंती फेटाळली. आता राज्यपाल नाईक यांना स्वतः मुंबईत येऊन मतदान करावे लागेल. त्यांचा विमानप्रवास तसेच झेड प्लस सुरक्षेचा खर्च हा 53 हजारांवर जाणार असून त्यासाठी सरकारी तिजोरीतून खर्च केला जाईल.

टॅग्स :Ram Naikराम नाईकUttar Pradeshउत्तर प्रदेशGovernmentसरकारElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्रVidhan Parishadविधान परिषद