शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Coronavirus: लहान मुलांना कोरोना झाला तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 06:22 IST

Coronavirus: राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने प्रत्येक राज्याकडून अतिदक्षता विभागासह मुलांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या २२ उपकरणांविषयीची माहिती मागवून घेतली आहे.

तज्ज्ञांकडून सातत्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात येत आहे. लहान मुलांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक  धोका असेल, असेही तज्ज्ञांकडून सूचित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने प्रत्येक राज्याकडून अतिदक्षता विभागासह मुलांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या २२ उपकरणांविषयीची माहिती मागवून घेतली आहे... 

राज्यांकडे आकडेवारीच उपलब्ध नाही बाल हक्क आयोगाने प्रत्येक राज्याला एका अर्जाचा विहित नमुना पाठवला आहेया अर्जात काही रकाने दिले आहेत ज्यामध्ये लहान मुलांवरील उपचाराशी संबंधित वैद्यकीय सेवा, उपकरणे, रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, डॉक्टरांची संख्या, नर्सची संख्या इत्यादीची माहिती भरायची होतीहे रकाने भरताना राज्यांना काही तोशीस पडली नाहीपरंतु शून्य ते २८ दिवसांच्या मुलांसाठी आवश्यक असलेल्या निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट्सची संख्या, पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट्सची संख्या, गंभीर अवस्थेतील मुले रुग्णालयात दाखल झाल्यास त्यांच्यासाठी किती खाटा उपलब्ध असतील त्यांची संख्या, लहान मुलांसाठी तयार केलेल्या रुग्णवाहिकांची संख्या याशिवाय ऑक्सिजन काँन्सट्रेटर्स, नेब्युलायझर्स, ऑक्सिमीटर, ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर्स, रेडिएंट वॉर्मर इत्यादींची संख्या किती याची अचूक माहिती अनेक राज्यांना  देता आली नाही

तिसऱ्या लाटेचा धोका किती मुलांना -२०११च्या जनगणनेनुसार ० ते ४ वयोगटातील मुलांची संख्या देशात ११ कोटीहून अधिक आहे-५ ते ९ वयोगटातील मुलांची संख्या १२ कोटी आहे. तर १० ते १४ वयोगटातील मुुलांची संख्या १० कोटी एवढी आहे-२०१९ मध्ये जारी करण्यात आलेल्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीमनुसार भारतात २५ वर्षे वयाखालील लोकसंख्येचे प्रमाण  - ही सर्व आकडेवारी लक्षात घेता भारताच्या एकूण ३५ ते ३८ टक्के लोकसंख्येला तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे स्पष्ट होतेतयारी कितपत- इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मते लहान मुलांसाठीची आरोग्य व्यवस्था भिन्न असतेत्यांच्यासाठी व्हेंटिलेटर, आयसीयू व इतर सर्व वैद्यकीय उपकरणांची रचना वेगळी असते, हे सर्व आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीतसेच कोरोाबाधित मुलांवर उपचार करण्यासाठी लहान मुलांच्या डॉक्टरांबरोबरच स्वतंत्र प्रशिक्षित नर्सेसचीही आवश्यकता भासणार आहेएकूणच तिसऱ्या लाटेचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने आतापासूनच जय्यत तयारी करून ठेवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य